कसोटी क्रिकेट मालिकेतला आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला. काल पावसामुळं खेळ थांबला तेव्हा बांग्लादेश  ३ गडी बाद १०७ धावांवर खेळत होता.