गडचिरोलीत नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या ३ तालुक्यांमधे नीती आयोगाचे संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे. आज त्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेत झालं याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, कृषी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बचत गटाच्या कार्यकर्त्या आदींना सन्मानित करण्यात आलं. शिवाय शेतकऱ्यांना बियाणे कीट आणि विद्यार्थ्यांना पुस्तके आणि टॅब वितरीत करण्यात आले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.