केंद्र सरकार आदिवासी जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

केंद्र सरकार आदिवासी जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार पेसा ग्रामसभा महासंमेलन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना होईल, त्यात अभियांत्रिकी महाविद्यालयही असेल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. यात जास्तीत जास्त जागा आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.