कापूस लागवडीतील समस्या सोडवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार

कापूस लागवडीतील समस्या, रोपांना होणारे रोग, विणकर आणि कृषी उद्योगाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. कोइम्बतूर येथील आयसीएआर संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.