डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशातल्या ६ जिल्ह्यांपैकी गडचिरोली हा जिल्हा मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या, देशातल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील कृतीदलानं सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत २५ कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.