माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात आणि प्रादेशिक सशस्त्र प्रोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य देण्यात येईल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. अग्निविरांच्या रूपानं देशाला प्रशिक्षित आणि शिस्तशीर सैनिक मिळाल्यानं फायदा होईल असंही ते म्हणाले. गेल्या १० वर्षात संरक्षण क्षेत्रात घडवून आणलेल्या बदलातून सुधारणा घडल्याचं आदित्यनाथ म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.