डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे तीव्र धक्के

महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडे सातच्या सुमारास भुकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भुकंपाची तीव्रता ५ पूर्णांक ३ दशांश रिक्टर स्केल असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने जाहीर केलं आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगु या भुकंपाचा केंद्रबिंदू होता, गोदीवरी नदीच्या खोऱ्यात भुकंपाचे धक्के कमी अधिक प्रमाणात जाणवले. या दशकातला हा सर्वात तीव्रतेचा भूकंप असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.