अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका – आदिती तटकरे

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचं तटकरे यांनी काल सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.