श्रीलंकेत येऊन गेलेल्या दितवाह चक्रीवादळानं श्रीलंकेसमोर पुर्नबांधणीचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत तब्बल २१० ते ३२० अब्ज रुपयांचं नुकसान केलं असून ते त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या एक टक्क्याएवढं आहे. इमारती, घरे, रस्ते, पुल आणि सार्वजनिक सेवा सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतीचंही मोठं नुकसान झालं असून अनेक भागातली शेती वाहून गेली आहे.
Site Admin | December 4, 2025 8:05 PM | Cyclone Ditwah
दितवाह चक्रीवादळानं श्रीलंकेसमोर पुर्नबांधणीचा मोठा प्रश्न