July 14, 2024 10:44 AM
20
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत २९ हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा विकास आराखडा हा समाजातील वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपलं सरकार अनेक दशकांपासून, दुर्लक्षित असलेल्यांना प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं. काल मुंबईत २९ हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्प...