November 27, 2024 8:04 PM
6
काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो, तेव्हाच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो, तेव्हाच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, अशी टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्रत्युत्तर देताना केली. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्ष नाहीसा झाला...