राष्ट्रीय

September 30, 2025 9:15 PM September 30, 2025 9:15 PM

views 742

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं श्रीलंकेपुढे २७० धावांचं आव्हान

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली. गुवाहाटी इथं सुरु असलेल्या, या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं  श्रीलंकेपुढं विजयासाठी २७० धावांचं आव्हान ठेवलं आहे. पावसामुळे हा सामना ४७ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताची सुरु...

September 29, 2025 8:27 PM September 29, 2025 8:27 PM

views 18

भारत आणि भूतान रेल्वेमार्गानं जोडले जाणार

भारत आणि भूतान या दोन देशांनी कोकराझार ते गेलेफू आणि बानरहाट ते सामत्से यादरम्यान सीमापार दोन रेल्वे प्रकल्प उभारायला संमती दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सुमारे ९० किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग ४ हजार ३३ कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. भूतानच्या अर्थ...

September 29, 2025 3:30 PM September 29, 2025 3:30 PM

views 101

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेंतर्गत ९ लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचं आयोजन

केंद्र सरकारच्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेंतर्गत देशभरात आतापर्यंत ९ लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या आरोग्य परिषदेत बोलत होते.  या...

September 29, 2025 3:19 PM September 29, 2025 3:19 PM

views 100

RBIच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची ३ दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा परवा सकाळी १० वाजता या बैठकीतल्या निर्णयांची घोषणा करतील. सध्या चलनवाढीचा दर आटोक्यात असल्यानं रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ञांचं मत आहे. जून महिन्...

September 29, 2025 1:42 PM September 29, 2025 1:42 PM

views 10

रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते ३ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह ७ नवीन गाड्यांचं लोकार्पण

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव  यांनी आज ३ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह ७ नवीन  गाड्यांचं लोकार्पण  नवी दिल्ली स्थानकातून दूरस्थ पद्धतीने केलं.  बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पाटणा स्थानकात आयोजित कार्यक्रमात या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे बिहारमधे महत्त्वाच्या शहरांमधला सं...

September 29, 2025 1:19 PM September 29, 2025 1:19 PM

views 8

देशाच्या सुरक्षेला अनेक आव्हानांसाठी सज्ज राहणं आवश्यक – संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

देशाच्या सुरक्षेला बाहेरुन आणि अंतर्गत भागातून निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी सज्ज राहणं आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद नवी दिल्लीत होत आहे, तिथे आज ते बोलत होते. वेगवेगळ्या  पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे सुरक्षेला धोका उद्भव...

September 29, 2025 1:14 PM September 29, 2025 1:14 PM

views 65

खाद्य पदार्थ्यांवर जीएसटी कमी, ग्राहकांना दिलासा

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात खाद्य पदार्थांबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घेऊया…   अनेक खाद्य पदार्थ्यांवरील जीएसटी कमी करून सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे. पिझ्झा ब्रेड, खाकरा आणि चपाती या पदार्थ्यांना नव्या कररचनेनुसार करमुक्त करण्यात आलं आहे. ...

September 29, 2025 1:26 PM September 29, 2025 1:26 PM

views 25

गेल्या १० वर्षात दुग्धोत्पादनात वाढ

गेल्या १० वर्षात देशातल्या दुग्धोत्पादनात ६३ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. १४ कोटी ६० लाख टनांवरुन ते २३ कोटी ९० लाख टनांपर्यंत पोहोचलं आहे. दुग्धोत्पादनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जगातल्या एकूण दुग्धोत्पादनापैकी एकचतुर्थांश उत्पादन भारतात होतं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वा...

September 29, 2025 9:31 AM September 29, 2025 9:31 AM

views 15

जम्मूकाश्मीर विकास आणि शांततेच्या मार्गावर प्रगती करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

ईशान्य क्षेत्र आणि जम्मू-काश्मीर विकास आणि शांततेच्या मार्गावर प्रगती करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत 'नक्षलमुक्त भारत: लाल दहशतवादाचा अंत' या राष्ट्रीय शिखर परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. सरकारनं संवाद, सुरक्षितता आणि समन्वय या तीन प्रमुख तत्वांवर ...

September 29, 2025 1:02 PM September 29, 2025 1:02 PM

views 42

SevaParv: भारतीय रेल्वेत झालेल्या सुधारणा

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवापर्व या मालिकेत भारतीय रेल्वेतल्या सुधारणांबद्दल जाणून घेऊया...   गेल्या दशकभरात रेल्वेमधे मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून रेल्वे ही देशाच्या प्रगतीची वाहक झाली आ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.