राष्ट्रीय

October 31, 2025 3:14 PM

views 70

देशाला एकसंध राखण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान-अमित शहा

भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध राखण्यात आणि आजच्या भारताच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त नवी दिल्लीत आयोजित रन फॉर यूनिटीला त्यांनी आज प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.    सर...

October 31, 2025 2:29 PM

views 43

भारत आणि अमेरिका दरम्यान संरक्षण क्षेत्रातला पुढच्या १० वर्षांसाठी आराखडा करार

भारत आणि अमेरिका यांनी संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत पुढच्या १० वर्षांसाठी एक आराखडा करार केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या बैठकीत यावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती सिंह यांनी समाजमाध्यमावर दिली. दोन्ही देशांमधल्या बळकट संरक्षण भागीदारीचं नवं युग ...

October 31, 2025 1:16 PM

views 57

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त त्यांना मान्यवरांची आदरांजली

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरदार पटेल हे महान देशभक्त आणि दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माता होते. त्यांनी आपल्या अढळ संकल्प, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्वादनं राष्ट्राला एकत्र आणण्याचं ऐतिहासिक कार्य केलं, अशाशब्दात राष्ट्रपती द्रौपदी म...

October 31, 2025 1:35 PM

views 58

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन

भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज इंदिरा गांधींच्या ‘शक्तिस्थळ’ या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धा...

October 31, 2025 1:34 PM

views 23

केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या १ हजार ४६६ पोलिसांना जाहीर

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या १ हजार ४६६ पोलिसांना जाहीर झाली आहेत. विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय पोलीस यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा आणि न्यायवैद्यक श...

October 31, 2025 1:04 PM

views 71

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा भाजपा आणि जदयू प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज प्रसिद्ध केला. यात तरुण, रोजगार, कौशल्यविकास, शेतकरी, मागासवर्गीय, दलित आणि महिलांचं सक्षमीकरण यावर भर दिला असून येत्या पाच वर्षांत १ कोटी सरकारी नोकऱ्या आणि रोजगार निर्माण करायचं, तसंच एक कोटी महिलांना ...

October 31, 2025 10:00 AM

views 48

देशात आतापर्यंत दहा हजार शेतकरी-उत्पादक संघटनांची स्थापना

देशात आतापर्यंत दहा हजार शेतकरी-उत्पादक संघटना (FPO) स्थापन झाल्या आहेत आणि काही FPO ची उलाढाल 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. दोन दिवसांच्या FPO समागम 2025 मध्ये ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते.   एक हजार एकश...

October 31, 2025 9:47 AM

views 32

जागतिक घडामोडींमध्ये धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता वाढत असल्याची भारताकडून चिंता व्यक्त

जागतिक घडामोडींमध्ये सध्या अनिश्चित काळ असून धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता दोन्ही वाढत असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.    जर्मन एकता दिनाच्या समारंभात बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी सांगितलं की, जागतिक व्यवस्था स्थिर करण्यासाठी तसंच शांतता, प्रगती आणि समृद्धील...

October 30, 2025 8:13 PM

views 28

गुजरातमधे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १,१४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज केवडिया इथं एकता नगरमध्ये २५ ई-बसना हिरवा झेंडा दाखवला. तसंच एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पर्यावरणपूरक पर्यटन, आदिवासी भागांचा विकास, आधुन...

October 30, 2025 8:04 PM

views 38

मोंथा चक्रीवादळामुळे पिकांचं प्रचंड नुकसान

मोंथा चक्रीवादळामुळे तेलंगणाच्या अर्ध्या भागात प्रचंड नुकसान केलं आहे. कापणीला आलेला भात आणि कापूस खरेदीच्या हंगामात पिकांचं नुकसान झालं आहे. नलगोंडा ते करीमनगरपर्यंत मुसळधार पावसाने हजारो एकरवरची भातपिकं जमीनदोस्त झाली आहेत. वारंगल, खम्मम आणि नलगोंडा या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.