राष्ट्रीय

October 7, 2025 8:05 PM October 7, 2025 8:05 PM

views 136

भारताचा जीडीपी वृद्धीदर ६.५ % राहील, जागतिक बँकेचा अंदाज

चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धीदर साडेसहा टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. गेल्या जून महिन्यात हा अंदाज ६ पूर्णांक ३ दशांश टक्के इतका होता. जागतिक बँकेच्या आज प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखू शकतो. अमेरिकेने लावल...

October 7, 2025 8:07 PM October 7, 2025 8:07 PM

views 35

संयुक्त खाते धारकांनाही आता मिळणार UPI सुविधा

बँकेत संयुक्त खातं असणाऱ्यांनाही आता युपीआयचा लाभ घेता येईल. रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी आज ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या सुविधेचा प्रारंभ केला. कुठल्याही युपीआय अॅपद्वारे या सुविधेचा लाभ घेता येईल. स्मार्ट ग्लास अर्थात अत्याधुनिक चष्म्यांच्या माध्यमातून आता छोट्या रकमेचे व्यवह...

October 7, 2025 7:53 PM October 7, 2025 7:53 PM

views 206

राज्यातल्या सहकारी बँकांवर RBIचे निर्बंध

रिझर्व्ह बँकेनं आज राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले. आर्थिक परिस्थिती खालावत असल्यानं साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं आज रद्द केला. या बँकेच्या खातेधारकांना डीआयसीजीसीच्या अंतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतील. ९४ टक्क्यांहून अधिक ठेवीदार या वीमा संरक...

October 7, 2025 7:52 PM October 7, 2025 7:52 PM

views 19

राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांची राज्यसभेतल्या पक्षांच्या गटनेत्यांसोबत बैठक

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेतल्या विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेतली. सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यादृष्टीनं कमीत कमी व्यत्यय आणि जास्तीत जास्त चर्चा कशी होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.    राज्यसभेचे सभागृहनेते जे. पी. नड्डा...

October 7, 2025 7:51 PM October 7, 2025 7:51 PM

views 25

माध्यम आणि मनोरंजन उद्योगात झालेली प्रगती उल्लेखनीय – केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू

माध्यम आणि मनोरंजन उद्योगात गेल्या २५ वर्षांत झालेली प्रगती उल्लेखनीय असून २५ हजार कोटी रुपयांवरुन हा उद्योग अडीच लाख कोटी रुपयांवर गेला असल्याची माहिती, केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी दिली. मुंबईत रौप्यमहोत्सवी फिक्की फ्रेम्सचं उद्घाटन करताना ते बोलत होते. जगभरातल्या सिनेरसिकांना भुरळ...

October 7, 2025 7:25 PM October 7, 2025 7:25 PM

views 139

लाभार्थ्यांना मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची ४ लाख ३१ हजार कोटींची बचत – अर्थमंत्री

लाभार्थ्यांना थेट मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची गेल्या ११ वर्षात ४ लाख ३१ हजार कोटी रुपयांची बचत झाली आणि लाभार्थ्यांची संख्या १६ पटींची वाढल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. मुंबईत सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्धाटन समारंभात त्या बोलत होत्या. गिफ्ट...

October 7, 2025 6:02 PM October 7, 2025 6:02 PM

views 144

भौतिकशास्त्र क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

२०२५ साठीचा भौतिकशास्त्र क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल देवोरे आणि जॉन मार्टिनिस यांना आज जाहीर झाला. एका चिपच्या मदतीनं क्वांटम भौतिकशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांच्या कामामुळे क्वांटम कम्प्यूटर्स, क्वांटम सेन्सर्स आ...

October 7, 2025 2:27 PM October 7, 2025 2:27 PM

views 29

तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे-सीतारामन

तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केल्यानंतर त्या मुंबईत बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे  कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो...

October 7, 2025 2:30 PM October 7, 2025 2:30 PM

views 20

संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता कृतीमधे परावर्तीत झाली असून त्याचा व्यापक परिणाम झाला आहे-संरक्षणमंत्री

संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता ही घोषणा आणि धोरणांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीमधे परावर्तीत झाली असून त्याचा व्यापक परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं संरक्षण नवोन्मेष संवाद कार्यक्रमात बोलत होते. आजच्या काळात युद्धामधे तंत्रज्ञानाचा व...

October 7, 2025 12:29 PM October 7, 2025 12:29 PM

views 24

भारत, महिला, शांतता आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या आपल्या उद्दिष्टांवर ठाम

आमचा शेजारी देश स्वतःच्या नागरिकांवर बॉम्ब हल्ले करत असून, पद्धतशीरपणे नरसंहार करत असल्याचं भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश,  ‘महिला, शांतता आणि सुरक्षा’ या विषयावर आयोजित खुल्या चर...