राष्ट्रीय

October 18, 2025 9:24 AM October 18, 2025 9:24 AM

views 63

आदि कर्मयोगी अभियानात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार

देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने आदिकर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या 'आदि कर्मयोगी अभियान' या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेला त्या संबोधित करत होत्या. या अभियानाच्या ...

October 17, 2025 8:29 PM October 17, 2025 8:29 PM

views 41

पहिल्या ‘तेजस’ विमानाचं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकापर्ण

नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालं. या विमानानं यावेळी आकाशात उड्डाण केलं. ओझरमधल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी तेजस एमके वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं. भा...

October 17, 2025 8:32 PM October 17, 2025 8:32 PM

views 54

गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. त्यात २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आधीच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री असलेले प्रफुल्ल पानसेरिया यांना कॅबिनेट मंत्री पदी बढती मिळाली. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची पत्नी रिवा बा यां...

October 17, 2025 3:14 PM October 17, 2025 3:14 PM

views 23

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेकडून प्रशंसा

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. नवी दिल्ली इथे नीति आयोगाला श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी निरेखा अमरसुरिया यांनी काल भेट दिली. आयोगाचं कामकाज आणि प्रमाणाधारित धोरणनिर्मिती समजून घेण्यात त्यांनी स्वारस्य दाखवलं. अम...

October 17, 2025 2:55 PM October 17, 2025 2:55 PM

views 15

नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात कमांडरांची परिषद

हवाईदलातल्या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांनी दर्जा, व्यावसायिकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध रहावं. त्यातूनच देशाच्या हवाई रक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल, असं हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी आज सांगितलं. नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात आयोजित कमांडरांच्...

October 17, 2025 12:59 PM October 17, 2025 12:59 PM

views 56

‘डिजिटल अटक’ या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची दखल

डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे. सायबर चोरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट आदेशांचा वापर करून त्यांना डिजिटल अट...

October 17, 2025 12:38 PM October 17, 2025 12:38 PM

views 19

छत्तीसगडमध्ये २०८ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये आज २०८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यामुळं जवळपास संपूर्ण अबूजमाड आता नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ११० महिला आणि ९८ पुरुष आहे. त्यांनी  १९ एके ४७ रायफली आणि १७ SLR रायफलींसह एकूण १५३ शस्त्र पोलिसांकडे जमा क...

October 16, 2025 8:29 PM October 16, 2025 8:29 PM

views 35

जी-20 देशांनी महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी यांमधील दुवा म्हणून काम करण्याची गरज – मंत्री भूपेंद्र यादव

जी-20 देशांनी महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी यांमधील दुवा म्हणून काम करण्याची गरज आहे, असं मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि  हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. दक्षिण आफ्रिकेत आज झालेल्या जी-20 हवामान आणि पर्यावरणीय शाश्वतता कार्यगटाच्या मंत्रीस्तरीय बैठक झाली. या बैठकीत एकजूटता, समानता ...

October 16, 2025 8:25 PM October 16, 2025 8:25 PM

views 30

पाकिस्तान आणि अफगाणीस्तान यांच्यातील परिस्थितीवर भारताचं लक्ष

पाकिस्तान आणि अफगाणीस्तान यांच्यातील परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्तान हा दहशतवादी संघटनांना मदत करतो, आपल्या अपयशाचं खापर शेजारी देशांवर फोडणं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याचं जयस्वाल म...

October 16, 2025 8:33 PM October 16, 2025 8:33 PM

views 59

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात विविध विकासकामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशातल्या कुरनूल इथं १३ हजार ४३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. उद्योग, ऊर्जा, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूू क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत.     देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचली असून व...