राष्ट्रीय

July 3, 2024 1:38 PM July 3, 2024 1:38 PM

views 12

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये संत्संगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या फुलराई गावात सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. २८ जण  गंभीर जखमी असून त्यांच्यावर आगरा, अलिगढ आणि हाथरसमध्ये विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज घटन...

July 3, 2024 9:44 AM July 3, 2024 9:44 AM

views 11

शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी स्वनामांकनं मागवली

शिक्षण मंत्रालयाकडून येत्या वर्षाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी स्वनामांकनं मागवली आहेत. ऑनलाईन स्वरुपात नामांकनं प्राप्त करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील तीन टप्प्यात निवड प्रक्रियेद्वारे पन्नास शिक्षकांची निवड केली जाईल. दिल्लीत पाच सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमि...

July 3, 2024 9:42 AM July 3, 2024 9:42 AM

views 12

देशातल्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी दोषींना शिक्षा होईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातल्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सरकार गंभीर असून दोषींना शिक्षा होईल अशी ग्वाही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत दिली. यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली जात असल्याचं ते म्हणाले. दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते...

July 3, 2024 9:37 AM July 3, 2024 9:37 AM

views 13

काँग्रेसकडून घटना, आरक्षण मुद्द्यांवर चुकीच्या माहितीद्वारे देशवासियांची दिशाभूल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

लोकसभेच्या दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अग्निवीर आणि किमान आधारभूत किंमत या मुद्द्यांवर ते सभागृहाची दिशाभूल करत असल्याचं प्रधानमंत्री यांनी नमूद केलं. राहुल ग...

July 3, 2024 1:46 PM July 3, 2024 1:46 PM

views 7

छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी काल झालेल्या चकमकीत नारायणपूर जिल्ह्यात पाच माओवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर माओवाद्यांनी हल्ला करत बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाच माओवादी ठार झाले. दरम्यान, सुरक्षा दलांनी राज्यातल्या सु...

July 3, 2024 10:51 AM July 3, 2024 10:51 AM

views 16

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज प्रारंभ

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज नवी दिल्ली इथं प्रारंभ होत असून त्याचं उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा प्रत्यक्ष वापर, त्याचे प्रशासन, त्यासाठीच्या बुद्धीकौशल्याचा विक...

July 3, 2024 9:46 AM July 3, 2024 9:46 AM

views 5

भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांचं उत्पन्न

भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी जास्त आहे. रेल्वे मंत्रालयानं आज ही माहिती दिली. गेल्या वर्षी याच महिन्यात सुमारे १२३ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत या वर्षी जूनमध्ये १३५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त म...

July 2, 2024 8:03 PM July 2, 2024 8:03 PM

views 21

कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी नवी दिल्लीत आढावा बैठक

कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, एम. नागराजू यांनी सध्या उत्पादन करणाऱ्या, उत्पादन वाढवू शकतात अशा आणि कार्यान्वीत नसलेल्या कोळसा खाणींचा नवी दिल्लीतल्या बैठकीत आढावा घेतला. कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत, ५४ बंदिस्त ...

July 2, 2024 7:59 PM July 2, 2024 7:59 PM

views 13

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज आज संस्थगित झालं. २४ जूनला सुरु झालेलं हे कामकाज उद्या संपणार होतं. मात्र आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.

July 2, 2024 6:50 PM July 2, 2024 6:50 PM

views 20

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असून भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आपल्या लढ्यामुळंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल आ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.