राष्ट्रीय

August 1, 2024 8:38 PM

views 36

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक २०२४ आज लोकसभेत सादर केलं. या विधेयकाअन्वये २००५च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येईल. जल जीवन मिशनअंतर्गत देशभरात १५ कोटीपेक्षा जास्त ...

August 1, 2024 8:20 PM

views 30

हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, ५५ जण बेपत्ता

हिमाचल प्रदेशात काल रात्री तीन ठिकाणी झालेला मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर आलेल्या पुरात ५५ जण बेपत्ता झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. या ढगफुटीमुळे शिमला जिल्ह्यात ३६ जण तर मंडी जिल्ह्यात ९ जण बेपत्ता झाले असून २ मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती ...

August 1, 2024 5:02 PM

views 19

जल जीवन मिशनअंतर्गत सरकारनं देशात १५ कोटीहून अधिक नळ जोडण्या दिल्या – मंत्री सी. आर. पाटील

जल जीवन मिशन अंतर्गत, सरकारनं देशभरात १५ कोटीहून अधिक नळ जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती जल शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. नळाद्वारे पाणी मिळवण्यासाठी सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात असून यामुळे विजेच्या बिलात बचत होईल असंही ते म्हणाले. पिण्याच्...

August 1, 2024 8:24 PM

views 31

केदारनाथ धाम यात्रामार्गावर अडकलेल्या ४२५ यात्रेकरू सुरक्षित स्थळी पोहचले

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम यात्रामार्गावर अडकलेल्या ४२५ यात्रेकरूंना रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या लींचोली आणि भिम्बली इथून हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं आहे. विविध ठिकाणांहून सुमारे चौदाशे यात्रेकरू बचाव पथकाच्या मदतीनं पायी चालत सोनप्रयागला पोहचले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर स...

August 1, 2024 8:36 PM

views 37

वायनाड दुर्घटनेतल्या बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी योग्य पावलं उचलली जातील – मुख्यमंत्री पिनरायी विजयन

केरळमधे वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी पावलं उचलली जातील असं, मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी सांगितलं. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैैठक घ...

August 1, 2024 3:15 PM

views 30

रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. सभागृहात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणी संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्...

August 1, 2024 2:44 PM

views 23

अमरनाथ यात्रेसाठी १  हजार २९५ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या  भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून १  हजार २९५ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी ४८ वाहनांच्या ताफ्यासह, आज पहाटे काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. यापैकी ३४९ यात्रेकरू बालताल बेस कॅम्प कडे, तर ९४६ यात्रेकरू पहेलगाम बेसकॅम्प कडे रवाना झाले.  तिथून पुढे ते अमरनाथ गुंफेकडे मार्ग...

August 1, 2024 1:21 PM

views 24

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन्ह चिन्ह यांच्यात द्विपक्षीय बैठक

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन्ह चिन्ह यांचं आज सकाळी नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. फाम मिन्ह चिन्ह भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांबर...

August 1, 2024 10:09 AM

views 22

६ ऑगस्टपासून पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती २०२४’ चं आयोजन

भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव 'तरंग शक्ती २०२४' दोन टप्प्यात पुढील महिन्याच्या 6 तारखेपासून तामिळनाडूतील सुलार इथं आयोजित करणार आहे. या सरावात अंदाजे 30 देश सहभागी होणार असून यातील दहा देश त्यांच्या लढाऊ विमानांसह सरावात सहभागी होणार आहेत. या सरावात भारताच्या संरक्षण पराक्रमाचं प्रदर्शन घडव...

August 1, 2024 10:03 AM

views 12

इंडिया @100 या पुस्तकांचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रकाशन

प्राध्यापक के. व्ही. सुब्रमण्यम लिखित इंडिया @ 100 एनव्हिजनिंग टुमारोज एकॉनॉमिक पॉवर हाऊस या पुस्तकांचं प्रकाशन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना गोयल म्हणाले, 140 कोटी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नानी विकसित भारताचं ध्येय स...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.