राष्ट्रीय

October 25, 2025 3:20 PM October 25, 2025 3:20 PM

views 89

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यात महायुती ही विचारांची युती असून महायुतीत कोणताही बेबनाव नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ...

October 25, 2025 2:58 PM October 25, 2025 2:58 PM

views 50

छठ पूजेनिमित्त रेल्वे मंत्रालयाचा विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय

छट पूजेच्या महापर्वानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरासह जगभरातल्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या  पूजेचं सांस्कृतिक महत्व  दिवसेंदिवस वाढत असून हा उत्सव साधेपणा आणि संयमाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. आजपासून सुरु होणाऱ्या छट पू...

October 26, 2025 8:48 AM October 26, 2025 8:48 AM

views 25

एनपीएस आणि युपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खासगी प्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला

एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युपीएस अर्थात युनिफाइड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता LC 75 अर्थात Life Cycle 75 आणि BLC अर्थात Balanced Life Cycle या पर्यायांचा अवलंब करता येणार आहे. आतापर्यंत केवळ खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या. LC 75 मध्ये...

October 25, 2025 1:41 PM October 25, 2025 1:41 PM

views 33

Bihar Election: प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साहित्याचा वापर करताना स्पष्ट उल्लेख करणं बंधनकारक

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारादरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम सामग्रीचं  प्रकटीकरण आणि जबाबदार वापराबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने  बनवलेली अथवा बदल केलेली प्रतिमा, ऑडिओ संदेश ...

October 24, 2025 8:21 PM October 24, 2025 8:21 PM

views 40

गाझियाबाद इथं केंद्रीय वस्तू आणि सेवाकर भवनाचं अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सुधारीत वस्तू आणि सेवाकरामुळे करप्रणाली अधिक कार्यक्षम, समन्यायी आणि विकास केंद्रित होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज गाझियाबाद इथं नव्या केंद्रीय वस्तू आणि सेवाकर भवनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्षम करप्रणालीमुळे आर्थिक विकासाला चालना मि...

October 24, 2025 8:20 PM October 24, 2025 8:20 PM

views 46

रोजगार मेळाव्यात ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप

देशाच्या युवावर्गाची स्वप्ने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करताना म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम आज सतराव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून द...

October 24, 2025 8:19 PM October 24, 2025 8:19 PM

views 37

आंध्रप्रदेशात बस अपघातात २० जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये कुर्नुल इथे आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला. हैदराबादहून बंगळुरूला जाणारी ही खाजगी बस दुचाकीला धडकल्यानंतर तिनं पेट घेतला. बसचा दरवाजा उघडता न आल्यानं प्रवाशी बाहेर पडू शकले नाहीत.बसमध्ये ४१ प्रवासी होते, त्यातल्या २१ जणांना वाचवण्यात यश आलं असून त्...

October 24, 2025 3:05 PM October 24, 2025 3:05 PM

views 32

जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं-डॉ. एस जयशंकर

जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं असून संयुक्त राष्ट्रसंघानही त्याला पाठिंबा द्यायला हवा. असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाला ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज दिल्लीत त्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. त...

October 24, 2025 2:53 PM October 24, 2025 2:53 PM

views 31

थंडीची पूर्वतयारी करावी अशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचना 

हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन त्यासाठी पूर्वतयारी करावी असी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १९ राज्य सरकारे आणि ४ केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत थंडीच्या लाटेमुळे ३ हजार ६३९  मृत्यूंची नोंद झाल्...

October 24, 2025 2:47 PM October 24, 2025 2:47 PM

views 6

देशात १० कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष्य- मनोहरलाल

देशात १० कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं असून आतापर्यंत त्यातील १ कोटी मीटर बसवण्यात आल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणातल्या रोहतक इथं बोलत होते. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी थेट करता येतील. त्याचप्रमाणे ते आपला वीजेच्या वापर नियंत्रि...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.