राष्ट्रीय

August 3, 2024 8:11 PM August 3, 2024 8:11 PM

views 9

देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने भाग घ्यावा, असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन

देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने भाग घ्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. येत्या ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा फडकावून अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा करावा असं त्यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधे म्हटलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून एक...

August 3, 2024 8:06 PM August 3, 2024 8:06 PM

views 15

सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटले निकाली

सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटले निकाली निघाले आहेत. याअंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचं ७५ वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं ...

August 3, 2024 1:50 PM August 3, 2024 1:50 PM

views 9

सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषिक्षेत्र असल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व...

August 3, 2024 1:47 PM August 3, 2024 1:47 PM

views 1

देशभरातल्या 8 राष्ट्रीय द्रुतगती मार्ग कॉरिडॉर निर्मिती प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

      देशातल्या सुमारे ५० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या आठ राष्ट्रीय द्रुतगती मार्ग कॉरिडॉर निर्मिती प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्यानं देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यातून उ...

August 3, 2024 1:03 PM August 3, 2024 1:03 PM

views 4

माओवादी नेता सी. पी. मोईदीन याला अटक

केरळ राज्यातल्या अलाप्पुझा जिल्ह्यातल्या मारारीकुलम इथून काल राज्य पोलिसांच्या दहशतवादी पथकानं माओवादी नेता सी. पी. मोईदीन याला अटक केली आहे.   राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसनं तो कोल्लम ते त्रिशूर असा प्रवास करत  असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मोईदीन हा तब्बल ३६ गुन्ह्यांमध्ये आरोपी...

August 3, 2024 1:01 PM August 3, 2024 1:01 PM

views 4

वीज अंगावर पडून बिहारमध्ये 8 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या २४ तासात वीज अंगावर पडून किमान आठ जणांचा मृत्यू झाला. पटना आणि औरंगाबाद इथं प्रत्येकी ३ आणि नावदा आणि सरन इथं प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना चार लाख रूपयांच्या अर्थसहाय्याची घोषणा के...

August 3, 2024 12:58 PM August 3, 2024 12:58 PM

views 14

लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटल्यांचं निवारण

सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटल्यांचा निपटारा झाला असून दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले असं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.   सर्वोच्च न्यायालयाचं  ७५ वं   स्थापना वर्ष  साजरं  करण्यासाठी न्यायालयानं  ह...

August 3, 2024 12:53 PM August 3, 2024 12:53 PM

views 12

केरळमधल्या भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्य  युद्धपातळीवर सुरु

केरळमधल्या वायनाड जिल्ह्यातल्या भूस्खलनग्रस्त भागात लष्कराकडून मानवतावादी दृष्टीनं मदत आणि बचाव कार्य  युद्धपातळीवर सुरु आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर संस्थांचे कर्मचारी दुर्घटना स्थळी मृतदेह शोधण्यासाठी सहकार्य करत आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा तपास क...

August 3, 2024 10:15 AM August 3, 2024 10:15 AM

views 9

नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे देशात न्यायदानाचं एक नवीन पर्व सुरू

  तीन नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे देशात न्यायदानाचं एक नवीन पर्व सुरू झालं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते काल नवी दिल्लीत दोन दिवसांच्या राज्यपाल परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. समृद्ध लोकशाहीसाठी केंद्र सरका...

August 3, 2024 10:13 AM August 3, 2024 10:13 AM

views 8

भारतानं डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचं उदाहरण जगानं अभ्यासावं- डेनिस फ्रान्सिस 

जलद विकासासाठी डिजिटलायझेशनच्या गरजेचा संदर्भ देत, जगानं याबाबतीत भारताचं उदाहरण अभ्यासावं असं सांगत भारतानं गेल्या पाच सहा वर्षात डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे, असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78 व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी केलं. ते काल रोममध्ये सं...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.