राष्ट्रीय

August 12, 2024 1:39 PM August 12, 2024 1:39 PM

views 12

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. येत्या २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या परीक्षेला देशभरातले ९ लाख परीक्षार्थी बसणार असून त्यामुळे त्याबाबत ऐनवेळी तारीख बदलता येणार नाही, असं स्पष्ट करून सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतल्या पीठान...

August 12, 2024 1:36 PM August 12, 2024 1:36 PM

views 5

हातमाग, हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी देशात विविध उपक्रम – मंत्री गिरीराज सिंह

देशांतर्गत हातमाग आणि हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सुरू असलेल्या हातमाग प्रदर्शनात बोलत होते. तरूणांसाठी हातमाग फॅशन बनलं असून अशा कारागिरांना नवीन डिझाईन्स सादर करण्यासाठी...

August 12, 2024 1:20 PM August 12, 2024 1:20 PM

views 8

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची याचिका

कथित अबकारी धोरण घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण संस्थेने केलेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.  या खटल्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी ...

August 12, 2024 1:12 PM August 12, 2024 1:12 PM

views 5

बिहारमधल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू

बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात काल मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून १६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. भाविक आणि स्थानिक दुकानदार यांच्यात मध्यरात्री एक वाजता भांडण झाल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना झाली, असं जहानाबादचे पोलीस निरीक्षक अरवि...

August 12, 2024 1:02 PM August 12, 2024 1:02 PM

views 17

नागपूर नवभारत प्रसारमाध्यम समूहाचे अध्यक्ष विनोद माहेश्वरी यांचं निधन

नागपूरच्या नवभारत प्रसारमाध्यम समूहाचे अध्यक्ष विनोद माहेश्वरी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. डेंगू वरच्या उपचारांसाठी ते मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले होते. माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. समाजमध्यमावर गडकरी यांनी माहेश्वर...

August 12, 2024 12:38 PM August 12, 2024 12:38 PM

views 5

हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा

जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने देशात हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. हत्ती हे आपल्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. हत्तींना राहायला अनुकूल वातावरण मिळण्यास...

August 12, 2024 10:19 AM August 12, 2024 10:19 AM

views 35

नीटपीजी २०२४ परीक्षा देशातील १७० शहरांमध्ये यशस्वीरित्या पार

नीटपीजी २०२४ ची परीक्षा काल रविवारी देशभरातल्या १७० शहरांमध्ये यशस्वीरित्या पार पडली. यावर्षी २ लाख २८ हजार ५४० उमेदवारांना प्रवेशपत्रे जारी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळाने दिली आहे. नीटपीजी परीक्षा सुविहित होण्यासाठी १ हजार ९५० हून अधिक स्वतंत्र मूल्यांकनकर्ते आणि...

August 12, 2024 1:24 PM August 12, 2024 1:24 PM

views 11

हिंडेनबर्गनं केलेले आरोप अदानी समूहानं फेटाळले

अदानी समूहानंही हिंडेनबर्गनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या समूहावर या अमेरिकन कंपनीने केलेले हे सर्व आरोप काल्पनिक आणि दुर्भावनापूर्ण आहेत, तसच त्यांच्या वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने केले आहेत, अशी प्रतिक्रिया अदानी समूहाने दिली आहे. या आरोपांबाबत या आधीच चौकशी झाली असून सर्वोच्च न्यायालयान...

August 12, 2024 9:22 AM August 12, 2024 9:22 AM

views 12

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पुरामुळे १२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातही पावसाचा जोर सर्वदूर कायम असून, ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता झाले आहेत. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. किन्नौर या आदिवासी बहुल जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, पूह ते रोरीक दरम्...

August 12, 2024 10:26 AM August 12, 2024 10:26 AM

views 11

राजस्थानात मुसळधार पावसामुळे २० जणांचा मृत्यू

राजस्थानच्या अनेक भागात शनिवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या २४ तासात राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून; त्या पार्श्वभूमीवर जयपूर शहर आणि ग्रामीण भाग, सवाई माधोपुर, दाऊसा, करौली, गंगापुर आणि भारतपूर या जिल्ह्यात;...