राष्ट्रीय

August 16, 2024 8:15 PM August 16, 2024 8:15 PM

views 14

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात सामंजस्य करार

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आणि संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यावेळी उपस्थित होते. संसाधनांची देवाण-घेवाण कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि एकमेकांच्या कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा...

August 16, 2024 8:11 PM August 16, 2024 8:11 PM

views 13

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी आकाशवाणीवर ‘किसानों की बात’ हा कार्यक्रम

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी सरकार आकाशवाणीवर किसानों की बात हा कार्यक्रम सुरू करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या  कार्यक्रमासारखा हा  ...

August 16, 2024 7:54 PM August 16, 2024 7:54 PM

views 17

युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय विधी विद्यालयाच्या पदव्युत्तर विभागात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागरी सेवा परीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या खासगी शिकवणी वर्गांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना ब...

August 16, 2024 7:29 PM August 16, 2024 7:29 PM

views 14

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात आणि हरयाणामध्ये एका टप्प्यात विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर,  २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२४ अशा तीन टप्प्यात मतदान होईल. जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ असे एकूण ९० मतदारसंघ आहेत. काश्मिरी पंडित आणि पीओके मधील व...

August 16, 2024 3:31 PM August 16, 2024 3:31 PM

views 12

पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं १५ सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार

पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं येत्या १५ सप्टेंबर पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. इच्छुक www.awards.gov.in या संकेत स्थळावर भेट देऊ शकतात.  पद्म पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे.

August 16, 2024 2:46 PM August 16, 2024 2:46 PM

views 28

गगनयान मोहिमेतलं पहिलं यान या वर्षाच्या शेवटी प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन

या वर्षाच्या शेवटी, गगनयान मोहिमेतलं पहिलं मानवरहित यान प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन असल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, रॉकेटचे सर्व भाग सतीश धवन अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि तिथं ते एकत्र करुन अभियान राबवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं....

August 16, 2024 1:49 PM August 16, 2024 1:49 PM

views 15

नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज नवी दिल्ली इथं होणार आहे. या वेळी आयोग जम्मू काश्मीर आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच या दोन राज्यांच...

August 16, 2024 1:45 PM August 16, 2024 1:45 PM

views 10

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या  पुण्यतिथी निमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीतल्या 'सदैव अटल' या त्यांच्या समाधी स्थळाजवळ आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं.   राष्ट्रपाती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह...

August 16, 2024 1:29 PM August 16, 2024 1:29 PM

views 15

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ राम नारायण अग्रवाल यांचं काल हैद्राबाद इथं निधन

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ राम नारायण अग्रवाल यांचं काल हैद्राबाद इथं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात DRDO ने डॉ अग्रवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.   पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, डॉ अग्रवाल यांनी भारताच्या लांब पल्ल्याच्या अग्नी क्षे...

August 16, 2024 1:26 PM August 16, 2024 1:26 PM

views 9

हिमाचल प्रदेशात पुराचा धोका कायम

हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर ओसरला असला तरीही पुराचा धोका कायम आहे.  भारतीय हवामान विभागानं येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेशातल्या  चंबा, कांगडा, शिमला आणि सिरमौर या चार जिल्ह्यांमध्ये पूर येण्याचा इशारा दिला आहे.   राज्यातल्या लाहौल-स्पिती आणि किन्नौर वगळता उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.