राष्ट्रीय

August 20, 2024 6:58 PM August 20, 2024 6:58 PM

views 7

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना

देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाला तीन आठवड्यात हंगामी अहवाल आणि दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने आज दिले. ...

August 20, 2024 6:52 PM August 20, 2024 6:52 PM

views 3

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ४५ पदांसाठीच्या समांतर भरतीची जाहिरात रद्द

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली ४५ पदांवरची समांतर भरतीची जाहिरात रद्द केली आहे. ही पदभरती रद्द करावी अशी विनंती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली होती. २०१४पूर्वी अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पक्षपात झाल...

August 20, 2024 6:33 PM August 20, 2024 6:33 PM

views 28

पायाभूत सुविधांच्या विकास आणि द्रवरूप नैसर्गिक यूचा पुरवठा करण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी भारत आणि श्रीलंकेच्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला. या दोन्ही कंपन्यांमध्ये भारताची पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड आणि श्रीलंकेच्या एका खासगी कंपनीचा समावेश आहे. या करारावर श्रीलंकेच्या उर्जा मंत्री का...

August 20, 2024 7:42 PM August 20, 2024 7:42 PM

views 15

भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे प्रधानमंत्री दातो सेरी अन्वर बीन इब्राहीम यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर विविध करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. श्रम आणि रोजगार, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधी, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन, तसंच युवा कल्याण आणि क्रीडा या क्षेत्र...

August 20, 2024 6:14 PM August 20, 2024 6:14 PM

views 17

दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी त्यांचा संप मागं घेतला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी आणि कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्याप्रकरणाचा निकाल तातडीनं लागावा या मागणीसाठी डॉक्टरांनी संप पुकारला होता.  सरकारकडे केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचं ...

August 20, 2024 3:51 PM August 20, 2024 3:51 PM

views 9

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र सद्भावना दिवसाचे कार्यक्रम

देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची आज ८० वी जयंती असून हा दिवस सद्‌भावना दिवस म्हणून पाळला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही समाजमाध्यमावरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली...

August 20, 2024 7:17 PM August 20, 2024 7:17 PM

views 9

राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार २०२३ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान

नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अशा आपत्तींची पूर्वसूचना देणारी यंत्रणा सक्षम आणि अचूक करण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मांडलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भू विज्ञान पुरस्कार २०२३ प्रदान केले. केंद्रीय कोळसा आणि खाण काम मंत्र...

August 20, 2024 1:38 PM August 20, 2024 1:38 PM

views 10

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक आयोगानं आज अधिसूचना  जारी केली. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला  मतदान होणार असून त्यात पुलवामा, अनंतनाग, शोपियां, कुलगाम, रामबन, किश्तवाडा आणि डोडा जिल्ह्यांतील २४ विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं पम्पोर,त्राल,पुल...

August 20, 2024 1:20 PM August 20, 2024 1:20 PM

views 10

लायबेरियाचे उपराष्ट्रपती जेरेमिया कपान कोंग दिल्लीत दाखल

नवी दिल्लीत होणाऱ्या १९ व्या CII भारत आफ्रिका व्यापारी परिषद सहभागी होण्यासाठी लायबेरियाचे उपराष्ट्रपती जेरेमिया कपान कोंग आज दिल्लीत दाखल झाले. कोंग यांच्या भारत दौऱ्यामुळे उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये नमूद के...

August 20, 2024 1:21 PM August 20, 2024 1:21 PM

views 13

भारत आणि मलेशिया यांच्यात व्यापार वाढवणं महत्वाचं – मंत्री पियूष गोयल

भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान व्यापार वाढवणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या भारत-मलेशिया सीईओ मंचावरुन ते बोलत होते. दोन्ही देशातल्या उद्योग आणि व्यापाराला बळकटी देण्यासाठी सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.