राष्ट्रीय

September 3, 2024 9:47 AM September 3, 2024 9:47 AM

views 7

२३व्या कायदा आयोगाच्या स्थापनेची केंद्राकडून अधिसूचना जारी

केंद्रानं २३ व्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. या आयोगाची मुदत ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत तीन वर्षांची असणार आहे. या आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष आणि सदस्य सचिवांसह चार पूर्ण वेळ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. न्यायिक व्यवहार विभागाचे आणि वाधानिक विभागाचे सचिव आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतील. या...

September 3, 2024 9:44 AM September 3, 2024 9:44 AM

views 13

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज कृषी निवेश पोर्टलचा प्रारंभ करणार

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नवी दिल्लीत अ‍ॅग्रीशुअर फंड आणि कृषीनिवेश पोर्टलचा प्रारंभ करणार आहेत. याशिवाय विविध विभागात कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँका आणि राज्यांच्या प्रयत्नांचं कौतुक म्हणून दिल्या जाणाऱ्या कृषी पायाभूत निधी अर्थात एआयएफ उत्कृष्टता पुरस्कारांचं वितर...

September 2, 2024 8:39 PM September 2, 2024 8:39 PM

views 3

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांना जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. केजरीवाल यांच्या निवासस्थानी कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केला होता. याप्रकरणी त्यांना १८ मे रोजी अटक केली होती.

September 2, 2024 8:37 PM September 2, 2024 8:37 PM

views 11

भाजपाच्या मुख्यालयातून भाजपा सदस्य मोहिमेला सुरुवात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या नवी दिल्ली इथल्या मुख्यालयातून भाजपा सदस्य मोहिमेला  सुरुवात केली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून आपल्या सदस्यत्वाचा नवा दाखल घेत प्रधानमंत्र्यांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यांमधल्या नागरिकांना नव्हे तर संपूर्ण खेड्...

September 2, 2024 8:23 PM September 2, 2024 8:23 PM

views 16

तेलंगणामध्ये अतिवृष्टीमुळं १६ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये अतिवृष्टी मुळे किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री डी श्रीधर बाबू यांनी आज हैदराबादमध्ये प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. खम्मम, महबूबाबाद आणि सूर्यपेटच्या काही भागांत  परिस्थिती अजूनही गंभीर आहे. पाऊस आणि संबंधित घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना सरकारने ...

September 2, 2024 8:20 PM September 2, 2024 8:20 PM

views 6

शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं  निराकरणासाठी समिती स्थापन

सर्वोच्च न्यायालयानं शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं  निराकरण करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती नवाब सिंग यांच्या नेतृत्वाखाली आज एक समिती स्थापन केली आहे. या समितीला आठवडाभरात पहिली बैठक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सू...

September 2, 2024 8:18 PM September 2, 2024 8:18 PM

views 6

गुंतवणूकदारांना लवकरच अडीचशे रुपयाची SIP करता येणार – सेबी

देशातल्या गुंतवणूकदारांना लवकरच अडीचशे रुपयाची SIP करता येणार आहे. यामुळं अधिकाधिक लोकांपर्यंत या गुंतवणूक सुधारणांचे फायदे पोहोचतील अशी माहिती सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी दिली. म्युच्युअल फंड उद्योगासोबत या प्रस्तावावर काम सुरू आहे, असं त्या म्हणाल्या. IPO सोबत दिलं जाणारं माहितीपत्रक १५-...

September 2, 2024 8:13 PM September 2, 2024 8:13 PM

views 6

LIC विविध सुधारणा करण्यासाठी सर्व योजना मागे घेत असल्याचं वृत्त बनावट

येत्या महिनाअखेरपर्यंत LIC अर्थात जीवन वीमा महामंडळ विविध सुधारणा करण्यासाठी सर्व योजना मागे घेत असल्याचं वृत्त बनावट असल्याचं केंद्र सरकारनं कळवलं आहे. यासंदर्भात समाज माध्यमांवर पसरवली जात असलेली माहिती बनावट असल्याचं पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झालंय.

September 2, 2024 8:02 PM September 2, 2024 8:02 PM

views 5

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. १० कोटी ८७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे.  &n...

September 2, 2024 6:54 PM September 2, 2024 6:54 PM

views 15

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज बहुप्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...