राष्ट्रीय

October 28, 2024 1:41 PM

views 27

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अखनूर भागातल्या बटाल परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. आकाशवाणी वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार, खूर इथल्या बट्टल भागातल्या असन मंदिराजवळही सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्...

October 28, 2024 2:54 PM

views 41

खाजगी क्षेत्रातल्या पहिल्या एरोस्पेस प्रकल्पाचं प्रधानमंत्री मोदी आणि स्पेनच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गुजरातमधे वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांच्या हस्ते आज झालं. टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातील पहिला खाजगी क्षेत्र...

October 28, 2024 10:34 AM

views 33

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता निकृष्ट श्रेणीत

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री आठ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 347 इतका नोंदवला गेला. बुधवारपर्यंत हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीतच राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली ...

October 28, 2024 9:41 AM

views 75

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील अमरेली इथं दूरस्थ माध्यमातून भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. सुमारे १ हजार १०० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या मार्गाची लांबी १०१ किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे गुजरातमधील कच्छ भागात स्वस्त वाहतूक आणि आर्थिक ...

October 28, 2024 9:44 AM

views 14

स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ काल रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून अठरा वर्षानंतर स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा होत आहे. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्पेनच्या पंतप्रधानांबरोबर शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील. परराष्ट्र व्यवहार...

October 27, 2024 8:18 PM

views 21

भारताची अंतराळ अर्थव्यवस्था देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल- केंद्रीय मंत्री डॉ.  जितेंद्र सिंह

भारताची अंतराळ अर्थव्यवस्था देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.  जितेंद्र सिंह यांनी म्हटलं  आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीला  दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकारने अंतराळ क्षेत्रासाठी एक हजार कोटी रुपयांचा उद्यम भांडवल निधी सुरू केला आहे तसंच  जैव-अर्थव्...

October 27, 2024 8:06 PM

views 33

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल- केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल असं केंद्रीय नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे. ते सतराव्या भारतीय नागरी वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते.  गांधीनगरमधल्या महात्मा मंदीर इथं झालेल्या या परिषदेत खट्टर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या शा...

October 27, 2024 7:58 PM

views 26

खरीप विपणन हंगाम २०२४-२५ या काळात १८५ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी

खरीप विपणन हंगाम २०२४-२५ या काळात १८५ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी केला जाईल, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.    तांदूळ गिरणी मालकांच्या तक्रार निवारणासाठी लवकरच आँनलाईन पोर्टल सुरू केलं जाईल, ...

October 27, 2024 7:52 PM

views 30

डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा नंतरच मग कृती करा असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन

डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा, आणि मग कृती करा या तीन पायऱ्यांचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे पंधरावा भाग होता.   यावेळी प्रधानमंत्र्यांनी उ...

October 27, 2024 7:17 PM

views 24

उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.