राष्ट्रीय

November 9, 2024 3:33 PM November 9, 2024 3:33 PM

views 6

सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार

सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या रविवारी अधिकृतपणे निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयात शेवटचा दिवस होता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या निकालांमध्ये अयोध्या जमीन ...

November 8, 2024 8:31 PM November 8, 2024 8:31 PM

views 1

मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथं होणाऱ्या पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन झालं. ८ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आदिवासी संस्कृतीच्या, कलाकुसरीच्या तसंच  खाद्य पदार्थांच्या जिनसा प्रदर्शित केल्या जाणार असून त्या माध्यमातून या समाजाची संस्कृती जोपासण्याचा तस...

November 8, 2024 8:26 PM November 8, 2024 8:26 PM

views 6

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सोपोर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी काल रात्री संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यानच चकमक सुरू झाली आणि त्यात दहशतवादी ठार झाले, अशी माहिती...

November 8, 2024 8:20 PM November 8, 2024 8:20 PM

views 15

बिहारला गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी ४४६ विशेष रेल्वे गाड्या

नुकत्याच संपन्न झालेल्या छठ पूजा महोत्सवासाठी बिहारमध्ये गेलेल्या प्रवाशांच्या परतीची सोय करण्यासाठी मध्य-पूर्व रेल्वे विभागानं रेल्वेच्या ४४६ फेऱ्यां सुरू केलं आहे. या फेऱ्यांच्या माध्यमातून बिहारमधल्या नागरिकांना इच्छित स्थळी पोचवलं जाणार आहे. या फेऱ्या आजपासून सुरू होणार असून आगामी  १५ दिवसांच्या...

November 8, 2024 8:15 PM November 8, 2024 8:15 PM

views 8

अंमलात असलेल्या २०१५च्या वाणिज्यिक न्यायालये कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय

कायदे आणि न्याय मंत्रालयाने सध्या अंमलात असलेल्या २०१५ च्या वाणिज्यिक न्यायालये  कायद्यात  सुधारणा करण्याचा निर्णय घेतला  आहे. हा कायदा व्यावसायिक विवादांच्या प्रकरणांचा शीघ्रगतीनं, कार्यक्षमतेनं तसंच वाजवी खर्चात निपटारा करण्याच्या उद्देशानं संमत करण्यात आला होता. पण सरकारनं आता या कायद्यात सुधारणा...

November 8, 2024 8:11 PM November 8, 2024 8:11 PM

views 1

मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते वैद्यकीय उपकरण उद्योग बळकटीकरण योजनेचा आरंभ

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत वैद्यकीय उपकरण उद्योग बळकटीकरण योजनेचा आरंभ केला. यावेळी रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि औषधनिर्माण सचिव अरुणिश चावला उपस्थित होते. या योजनेमुळे मोठा फायदा होणार असून त्याचा दीर्घकाळ प्रभाव राहील, असं मत नड्डा यांनी व...

November 8, 2024 8:04 PM November 8, 2024 8:04 PM

views 8

भाजप आदिवासींकडून जल, जंगल, जमीनीवरचा हक्क हिरावून घेत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

भारतीय जनता पक्ष आदिवासींकडून जल, जंगल, जमीनीवरचा हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सिमदेगा इथं आयोजित प्रचारसभेत आज ते बोलत होते. झारखंडची निवडणूक म्हणजे इंडिया आघाडीचं भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्वज्ञानाविरुद्धचं युद...

November 8, 2024 7:25 PM November 8, 2024 7:25 PM

views 12

महाराष्ट्राच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल – प्रधानमंत्री

विधानसभा निवडणुकांसाठीच्या  प्रचाराने वेग घेतला आहे.  भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात...

November 8, 2024 3:32 PM November 8, 2024 3:32 PM

views 4

कर्मयोगी सप्ताहअंतर्गत सहभागींनी ३८ लाख तासांहून अधिक तास अभ्यास केला – सरकार

कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताह उपक्रमा अंतर्गत सहभागींनी ३८ लाख तासांहून अधिक तास अभ्यास केल्याचं सरकारने सांगितलं आहे. १९ ते २७ ऑक्टोबर या काळात चार लाख तीन हजार जणांनी किमान चार तास अभ्यास केला. या उपक्रमात ४५ लाख अभ्यासक्रमाची नोंद करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे.

November 8, 2024 2:33 PM November 8, 2024 2:33 PM

views 10

भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे- राष्ट्रपती

भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताह २०२४ निमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.   डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम, ई मार्केटप्लेस आणि इकॉनॉमिक ऑफेंडर्स ॲक...