राष्ट्रीय

November 19, 2024 9:31 AM November 19, 2024 9:31 AM

views 8

मणिपूरमध्ये CAPFच्या ५० अतिरिक्त तुकड्या तैनात करणार

मणिपूरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल विविध स्तरावरील अधिकाऱ्यांबरोबर उच्च स्तरीय आढावा बैठक घेतली. केंद्रिय सशस्त्र पोलीस दल अर्थात CAPFच्या ५०अतिरिक्त तुकड्या मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली. राज्यात शांतता आ...

November 19, 2024 9:24 AM November 19, 2024 9:24 AM

views 5

‘बँकींग क्षेत्रातील अनैतिक प्रक्रियांना आळा घालण्यासाठी अंतर्गत प्रशासकीय साचा मजबूत करावा’

बँकींग क्षेत्रातील अनैतिक प्रक्रियांना आळा घालण्यासाठी अंतर्गत प्रशासकीय साचा मजबूत करावा असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल केलं. खासगी क्षेत्रातील बँकांच्या संचालकांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

November 19, 2024 9:20 AM November 19, 2024 9:20 AM

views 12

बँकांनी २०२५-२६मध्ये ६ लाख १२ हजार कोटी तर २०२६-२७मध्ये ७ लाख कोटी रुपये पतपुरवठा करण्याचं उद्दीष्ट ठेवावं – अर्थमंत्री

बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 6 लाख 12 हजार कोटी तर 2026-27 मध्ये 7 लाख कोटी रुपये पतपुरवठा करण्याचं उद्दीष्ट ठेवावं असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल मुंबईत 11व्या एसबीआय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स परिषदेत बोलत होत्या. विकस...

November 19, 2024 9:11 AM November 19, 2024 9:11 AM

views 8

‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ संकल्पना अद्यापही समर्पक – प्रधानमंत्री

नवी दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या जी-20 शिखर परिषदेची एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना अद्यापही समर्पक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ब्राझिलच्या रीओ दी जेनेरो शहरांत सुरु असलेल्या जी-20 देशांच्या शिखरपरिषदेत ते काल बोलत होते. सामाजिक समरसता तसंच भूक आणि गरिबी न...

November 18, 2024 8:43 PM November 18, 2024 8:43 PM

views 3

राष्ट्रीय युवक महोत्सव ११ आणि १२ जानेवारी २०२५ साजरा केला जाणार

राष्ट्रीय युवक महोत्सव पुढच्या वर्षी ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या मंचामुळे देशातल्या युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी य...

November 18, 2024 8:22 PM November 18, 2024 8:22 PM

views 4

राज्यात डीएपी खताचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध-हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी

राज्यात डीएपी खताचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे, असं हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यातल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांमधे किती खत उपलब्ध आहे, याची आकडेवारीही सरकारकडे असल्याचं सैनी यांनी सांगितलं. नोव्हेंबर महिन्यात १ लाख दहा हजार २०० मेट्रिक टन डीएपी खताच...

November 18, 2024 8:21 PM November 18, 2024 8:21 PM

views 8

दिल्लीत जीआरएपी प्रकारचे निर्बंध लागू करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हवेची गुणवत्ता अतिगंभीर पातळीपर्यंत घसरल्याने दिल्ली एनसीआर परिसरात जीआरएपी प्रकारचे निर्बंध लागू करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती अभय ओक आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी आज झाली. दिल्ली आणि लगतच्या राज्यांना बारावीपर्यंतचे...

November 18, 2024 8:15 PM November 18, 2024 8:15 PM

views 6

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार असून तिथं ते आसियान संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रादेशिक  आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यांवर ते परिषदेत मार्गदर्शन करतील. ते अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, लाओस, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपा...

November 18, 2024 7:51 PM November 18, 2024 7:51 PM

views 14

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

महाराष्ट्रात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रं उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते सं...

November 18, 2024 2:46 PM November 18, 2024 2:46 PM

views 5

दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणावर उपाययोजना करायला उशीर का ? – सर्वोच्च न्यायालय

दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणावर उपाययोजना करायला उशीर का केला, असा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन या उपायाची अंमलबजावणी करायला विलंब केल्याबद्दल न्यायालयाने दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यापुढे उपाययोजनांची अंमलबजावणी...