January 1, 2025 8:15 PM January 1, 2025 8:15 PM
2
उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्वाचं – मंत्री किन्जरप्पू राम मोहन नायडू
खराब हवामानाच्या परिस्थितीत हवाई वाहतूक सुरळीत ठेवतानाच उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्री किन्जरप्पू राम मोहन नायडू यांना म्हटलं आहे. दाट धुक्यामुळे हवाई उड्डाणांना होणारा विलंब किवा उड्डाणे रद्द होणे या परिस्थितीला तोंड देण्याची पूर्वतयारी करण्याब...