राष्ट्रीय

January 2, 2025 8:24 PM January 2, 2025 8:24 PM

views 2

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी कार्यगटाची स्थापना 

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०११ -१२ च्या ऐवजी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी एका कार्यगटाची स्थापना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने केली आहे. नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद या गटाचे अध्यक्ष असून इतर १८ सदस्य समितीवर आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. सुरजित भल्ला, प्रधानमंत्र्या...

January 2, 2025 8:19 PM January 2, 2025 8:19 PM

views 4

‘डीआरडीओनं संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्ट अप्सचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात’

डीआरडीओ, अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आपल्या संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्ट अप्सचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात, असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं डीआरडीओ च्या ६७ व्या स्थापना दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या ...

January 2, 2025 8:15 PM January 2, 2025 8:15 PM

views 8

जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केला. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

January 2, 2025 8:12 PM January 2, 2025 8:12 PM

views 14

कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्था उध्वस्त केल्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद केवळ नियंत्रितच केला नाही, तर कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्थाच उध्वस्त केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत जम्मू-कश्मीरवरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बोलत होते.  ३७० वं कलम हटवल्यानंतर दहशतवादी कारवा...

January 2, 2025 8:09 PM January 2, 2025 8:09 PM

views 4

भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी काम करायला सरकार कटिबद्ध – मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार

भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी काम करायला सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भटक्या आणि विमुक्त जमातींच्या कल्याणाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. हा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये, यास...

January 2, 2025 8:05 PM January 2, 2025 8:05 PM

views 4

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आर्थिक क्षेत्रातल्या आणि भांडवली बाजारातल्या भागधारकांसोबत बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रातल्या आणि भांडवली बाजारातल्या भागधारकांची बैठक घेतली. अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची ही  सातवी अर्थसंकल्प-पूर्व सल्लामसलत बैठक होती. केंद्रीय अर्थ सचिव, आर्थिक व्यवहार विभागाचे ...

January 2, 2025 7:16 PM January 2, 2025 7:16 PM

views 6

तुरुंगांसाठी नवीन दिशानिर्देश जारी

केंद्रीय गृहमंत्रालयानं तुरुंगांसाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. नवीन नियमावलीनुसार आता तुरुंग अधिकाऱ्यांना जाती आधारित भेदभाव, वर्गीकरण आणि विलगीकरण करता येणार नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राज्यांना कारागृहातला जाती-आधारित भेदभाव दूर करण्यासाठी त्यांच्य...

January 2, 2025 8:00 PM January 2, 2025 8:00 PM

views 8

गेल्या १० वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये ३६% वाढ

गेल्या १० वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये ३६ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. २०१४ ते २०२४ या काळात देशात १७ कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त रोजगार निर्माण झाला, तर गेल्या वर्षभरात ६० लाख रोजगार निर्माण झाल्याचं यात म्हटलं आह...

January 2, 2025 2:47 PM January 2, 2025 2:47 PM

views 2

ओएनडीसी, अर्थात डिजिटल व्यवहारांसाठीच्या खुल्या नेटवर्कमुळे लहान व्यवसाय सक्षम झाले असून, ई-कॉमर्समध्ये क्रांती – प्रधानमंत्री

ओएनडीसी, अर्थात डिजिटल व्यवहारांसाठीच्या खुल्या नेटवर्कमुळे लहान व्यवसाय सक्षम झाले असून, ई-कॉमर्समध्ये क्रांती झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकास आणि समृद्धी पुढे नेण्यात ओएनडीसी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. भारतात ई-कॉमर...

January 2, 2025 2:41 PM January 2, 2025 2:41 PM

views 9

भोपाळ वायूगळती दुर्घटनेतल्या यूनियन कार्बाइड कारखान्यातला ३७७ टन घातक कचरा काढण्याचं काम सुरु

भोपाळ वायूगळती दुर्घटनेतल्या यूनियन कार्बाइड कारखान्यातला ३७७ टन घातक कचरा काढण्याचं काम सुरु झालं आहे. हा कचरा बारा सीलबंद डब्यांमधून धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक परिसरात नेला जात आहे. २ आणि ३ डिसेंबर १९८४च्या मध्यरात्री युनियन कार्बाइड कीटकनाशक कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाइल आयसोसायनेट वा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.