राष्ट्रीय

February 18, 2025 1:09 PM February 18, 2025 1:09 PM

views 9

मायावती यांचं राजकारण संपवण्याची वेळ आल्याची काँग्रेसची टीका

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी सामाजिक चळवळी संपवल्या, त्यामुळे  आता त्यांचं राजकारण संपवण्याची वेळ आली  आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी केली. ते आज लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कांशिराम यांनी बहुजनांचं प्रबोधन करण्यासाठी चळवळ सुरू केली होती, त्यांच्या चळवळीचा आधार ...

February 18, 2025 12:52 PM February 18, 2025 12:52 PM

views 17

भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचं उद्घाटन

भारत आणि कतार दरम्यान सहकार्याला प्रचंड वाव असून ते वृद्धिंगत करण्याचा उभय राष्ट्रांचा निर्धार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित भारत कतार संयुक्त व्यापार मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कतारचे वाणिज्यमंत्री शेख...

February 18, 2025 1:16 PM February 18, 2025 1:16 PM

views 9

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर असून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करत आहेत. शेख तमीम यांचं काल रात्री नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. शेख तमीम यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घे...

February 18, 2025 3:03 PM February 18, 2025 3:03 PM

views 10

गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी उपाययोजना

गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन देशभरातील ६० रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करेल. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरळीत वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व दिल्ली रेल्वे स्थानकांवर एक विशेष मोहीम सुरू केली...

February 18, 2025 1:13 PM February 18, 2025 1:13 PM

views 7

‘नक्शा’ उपक्रमाचं ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते उद्घाटन होणार

राष्ट्रीय नागरी भूस्थानिक आधारित जमीन सर्वेक्षण अर्थात ‘नक्शा’ या उपक्रमाचं उद्घाटन आज ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. याअंतर्गत २६ राज्यांमधल्या नागरी भागात भूसर्वेक्षण केलं जाणार आहे. शहरी भागात जमिनीच्या मालकीचे अचूक आणि विश्वासार्ह तपशील तयार व्हावेत यासाठी जमीन नोंद...

February 18, 2025 11:10 AM February 18, 2025 11:10 AM

views 6

परीक्षा पे चर्चा २०२५चा नवीन भाग आज प्रसारित होणार

परीक्षा पे चर्चा 2025 चा नवीन भाग आज प्रसारित करण्यात येणार आहे. यामध्ये विविध परीक्षा मंडळांच्या परीक्षेत प्रथम आलेले यशस्वी विद्यार्थी आपले अनुभव सांगणार आहेत. तसच परीक्षा काळात चिंता , तणाव यांचा यशस्वीपणे सामना कसा करावा याबाबत आपले अनुभव हे यशस्वी विद्यार्थी यामध्ये सांगणार आहेत . पंतप्रधान नरे...

February 18, 2025 3:03 PM February 18, 2025 3:03 PM

views 5

पीएम-आशा योजना २०२५-२६ आर्थिक वर्षापर्यंत सुरू राहणार

१५व्या वित्त आयोगाच्या कालावधीत एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान अर्थात पीएम-आशा योजना २०२५-२६ आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या निर्णयासह, सरकारनं २०२४-२५ या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या १०० टक्के समतुल्य किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर, उ...

February 18, 2025 12:55 PM February 18, 2025 12:55 PM

views 12

जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधे नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. त्यांच्याशिवाय इतर उच्चपदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. शहा यांनी याआधी उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रद...

February 17, 2025 8:53 PM February 17, 2025 8:53 PM

views 2

West Bengal: विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि इतर तीन भाजपा आमदारांना विधानसभेतून निलंबित

पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि इतर तीन भाजपा आमदारांना आज विधानसभेतून ३० दिवसांसाठी किंवा अधिवेशन सुरू असेपर्यंत निलंबित केलं आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सरस्वती पूजेला झालेल्या विरोधाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून निवेदनाची मागणी केली.   ...

February 17, 2025 9:40 AM February 17, 2025 9:40 AM

views 8

MahaKumbh 2025 : भाविकांसाठी उभारण्यात आलेलं सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श

प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल ४० हजार चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे. विविध सरकारी उपक्रम इथं कार्यान्वित करण्यात आल्यानं हे गाव उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील परिवर्तनाचं समग्र दर्शन घडविणारं ठरलं आहे. राज्य...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.