राष्ट्रीय

February 21, 2025 7:38 PM February 21, 2025 7:38 PM

views 4

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.   दरम्यान, पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीने भू...

February 21, 2025 7:34 PM February 21, 2025 7:34 PM

views 8

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीचं अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत. लैंगिक शोषण, महिला अत्याचारांच्या प्रकरणांच्या जलद तपासासाठी जलदगती विशेष न्यायालयांची स्थापन करणं, आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीची अंमलबज...

February 21, 2025 3:20 PM February 21, 2025 3:20 PM

views 15

लघुकालीन नफ्याच्या मागे धावताना नागरिकांनी दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये- RBI

लघुकालीन नफ्याच्या मागे धावताना नागरिकांनी दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. नागेश्वर राव यांनी दिला आहे. मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात आयोजित आर्थिक परिषदेत ते बोलत होते. नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यानं या गोष्टी होतात. &nb...

February 21, 2025 3:03 PM February 21, 2025 3:03 PM

views 10

जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करणार – आयुष राज्यमंत्री

जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. तसंच भविष्यात आयुष मंत्रालयाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘देश का प्...

February 21, 2025 2:30 PM February 21, 2025 2:30 PM

views 11

गेल्या १० वर्षांत देशातल्या नागरिकांचा आरोग्यखर्च ६४% वरून ३९% टक्क्यांवर

देशातल्या नागरिकांचा आरोग्यविषयक खर्च गेल्या दहा वर्षांत ६४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यापर्यंत खाली आला असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद २०२५ या उपक्रमाच्या १२ व्या पर्वाला संबोधित करत होते.   केंद्र सरकारच्या प्रधानमं...

February 21, 2025 1:31 PM February 21, 2025 1:31 PM

views 6

सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक पातळीवरचे कल लक्षात घेऊन भारतीय पद्धतीचा अवलंब करणारं नेतृत्त्व भारताला गरजेचं असल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं. आज नवी दिल्लीत पहिल्या स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशीप - सोल परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.   भारत जागतिक स्तरावर एक शक्तिशाली केंद्र म्हणून उदय...

February 21, 2025 9:47 AM February 21, 2025 9:47 AM

views 6

कारागृहातील कैद्यांना महाकुंभच्या पवित्र पाण्याने स्नान करण्याची संधी

उत्तर प्रदेशातल्या विविध कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना आज त्यांच्या कारागृहाच्या आवारातच प्रयागराज महाकुंभाचं पवित्र स्नान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.   उत्तर प्रदेश सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत, प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमाचं पवित्र पाणी कारागृहाच्या आवारात आणलं जाईल. इच्छूक कैद्यांन...

February 21, 2025 9:37 AM February 21, 2025 9:37 AM

views 2

महाकुंभ मेळ्यातील प्रवासी वाहतुकीसाठी भारतीय रेल्वे सज्ज

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या आठवड्यात, प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं स्थानकाच्या बाहेर अतिरिक्त विशेष व्यवस्था तयार केली आहे.   प्रवाशांना त्यांच्य...

February 21, 2025 9:30 AM February 21, 2025 9:30 AM

views 27

दिल्ली सरकार आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करणार

दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल संध्याकाळी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.   दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत योजनेसह पाच लाख रुपयांच्या निधीला एकमतानं मंजुरी दिली अस...

February 21, 2025 9:04 AM February 21, 2025 9:04 AM

views 18

पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक- डॉक्टर एस.जयशंकर

सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती कठीण असून पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे,असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉकटर एस.जयशंकर यांनी व्यक्त केलं.ते काल दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये जी वीस (G20) परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.   मतभ...