राष्ट्रीय

March 26, 2025 1:40 PM

views 11

सुरक्षितता ही देशाच्या अणुऊर्जा धोरणाची गुरुकिल्ली – मंत्री जितेंद्र सिंह

सुरक्षितता ही देशाच्या अणुऊर्जा धोरणाची गुरुकिल्ली असून मोदी सरकार, ‘प्रथम सुरक्षितता आणि त्यानंतर उत्पादन’ या नियमाचं पालन करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत केलं. सरकारनं २०३१-३२ पर्यंत सध्याच्या आठ हजार १८० मेगावॅटवरून २२ हजार ४८० मेगावॅट पर्यंत अणुऊर्जा क्षमता ...

March 26, 2025 1:30 PM

views 12

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबतच्या तक्रारींबाबत सरकारची कारवाई – मंत्री प्रल्हाद जोशी

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबतच्या तक्रारींबाबत सरकार तातडीनं कडक कारवाई करत असल्याची ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली. अशा तक्रारी दाखल होताच त्याची चौकशी करून हे अन्नपदार्थ खाण्यायोग्य नसल्याचं आढळल्यास संबंधितांवर सरकार फौजदारी कारवा...

March 25, 2025 8:17 PM

views 28

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ३ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. यांपैकी एक जण दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य म्हणून कार्यरत होता. सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सां...

March 25, 2025 8:14 PM

views 28

रस्ते अपघातांमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे – मंत्री नितीन गडकरी

देशात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत रस्ते सुरक्षाविषय तंत्रज्ञानातील भारत आणि अमेरिकेतल्या भागिदारीविषयक कार्यक्रमात बोलत होत...

March 25, 2025 8:20 PM

views 17

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ ला संसदेची मंजुरी

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं, लोकसभेत मागच्या वर्षीच डिसेंबरमध्ये हे विधेयक मंजूर झालं होतं. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसंच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कार्यक्षमता अधिक वाढवण्याच्या हेतूनं सरकारनं हे सुधारणा विधेयक संसदेत मांडलं होतं.   नव्य...

March 25, 2025 7:56 PM

views 32

भारताला आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्यांकांचं महत्त्वाचं योगदान – मंत्री किरेन रिजिजू

भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाचं योगदान महत्त्वाचं असणार आहे असं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत झालेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगांच्या परिषदेत बोलत होते.    अल्पसंख्याक समुदायात शिक्षण आणि कौशल्...

March 25, 2025 7:36 PM

views 12

राज्यसभेत ‘आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४’ वर चर्चा

राज्यसभेत आज आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ वर चर्चा सुरू झाली. विधेयकात पीएम केअर्स फंड आणि त्याच्या वापराबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचं काँग्रेसचे नीरज डांगी म्हणाले. त्यांच्या या टिप्पणीचा सत्ताधारी पक्षानं निषेध केला. आपत्तीग्रस्त भागात जलद प्रतिसाद देण्यासाठी राष्ट्रीय आपत्त...

March 25, 2025 7:17 PM

views 40

लोकसभेत ‘वित्त विधेयक २०२५’ मंजूर

लोकसभेत आज वित्त विधेयक २०२५ मंजूर झालं. २०२५-२६ वर्षासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक प्रस्तावांची अंमलबजावणी करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, हे विधेयक करदात्यांना सन्मानित करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेसाठी कर सवलत दे...

March 25, 2025 6:29 PM

views 18

लोकसभेत ‘बॉयलर विधेयक २०२४’ सादर

लोकसभेत आज बॉयलर विधेयक २०२४ मंजूरीसाठी सादर करण्यात आलं. बॉयलरचे नियमन, स्टीम बॉयलरच्या स्फोटापासून जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्याची तरतूद या विधेयकात आहे. देशात बॉयलरच्या उत्पादन आणि वापरादरम्यान नोंदणी आणि तपासणीमध्ये एकरूपता आणण्याची तरतूद देखील करते.   व्यवसाय सुलभतेसाठी, हे...

March 25, 2025 3:42 PM

views 37

लोकसभेत गदारोळामुळे कामकाज तहकूब

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित निधी न मिळाल्याबद्दल आज लोकसभेत गदारोळ झाल्यामुळे लोकसभेच कामकाज तहकूब कराव लागलं. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांसाठी प्रलंबित निधीव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.