राष्ट्रीय

March 2, 2025 5:21 PM March 2, 2025 5:21 PM

views 7

अन्न सुरक्षा सुनिश्चित करून पुरवठा साखळी वाढवण्यात वखार महामंडळाची महत्त्वाची भूमिका-प्रल्हाद जोशी

देशात पुरवठा साखळी मजबूत करण्यात आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात केंद्रीय वखार महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज, वखार महामंडळाच्या ६९व्या स्थापना दिनानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात वखार महा...

March 2, 2025 4:48 PM March 2, 2025 4:48 PM

views 10

अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध-गृहमंत्री

देशभरातल्या वेगवेगळ्या १२ प्रकरणातल्या २९ अंमली पदार्थ तस्करांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. देशात वरपासून खालपर्यंत चालवण्यात आलेल्या शोध मोहीमेत या सर्वांना पकडण्यात आलं होतं. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे देशातल्या य...

March 2, 2025 4:49 PM March 2, 2025 4:49 PM

views 13

निवडणूक आयोग यापुढं पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक देणार

निवडणूक आयोगातर्फे मतदारांना देण्यात येणारे एपिक नंबर एकाच वेळी दोन मतदारांना दिले गेले असल्यास त्यामुळे बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. दोन वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल...

March 2, 2025 8:34 PM March 2, 2025 8:34 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या भेटीवर आहे. आज आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी ते जामनगर आणि सोमनाथ येथे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. आज सकाळी त्यांनी जामनगर जिल्ह्यातल्या वनतारा या प्राण्यांच्या संरक्षण, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राला भेट दिली. त्यांनी सोमनाथ मंदिरात पूजाही केली. त्यानंतर...

March 1, 2025 8:16 PM March 1, 2025 8:16 PM

views 29

दिल्लीत ३१ मार्चनंतर १५ वर्षांहून जुन्या वाहनांना पेट्रोल बंदी !

दिल्लीत ३१ मार्चनंतर १५ वर्षांहून जुन्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. अशी वाहनं शोधण्यासाठी पेट्रोल पंपावर विशेष उपकरणं लावली जात आहेत, अशी माहिती दिल्लीचे पर्यावरणमंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिली. राजधानीतली वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी हा निर...

March 1, 2025 8:08 PM March 1, 2025 8:08 PM

views 14

पंजाबला अंमलीपदार्थमुक्त बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

येत्या तीन महिन्यात पंजाबला अंमलीपदार्थमुक्त बनवण्याचा संकल्प पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी केला आहे. या कालावधीत पंजाबमधून सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांचं उच्चाटन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत दिले. या सर्व मोहिमांवर लक...

March 1, 2025 8:03 PM March 1, 2025 8:03 PM

views 11

मणिपूरमधे ८ मार्चपासून सर्वांना मुक्तपणे वावरता येण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश

मणिपूरमधे येत्या ८ मार्च पासून सर्व रस्त्यांवर सर्वांना मुक्तपणे वावरता यावं याची काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिले. मणिपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.   रस्त्यांवर...

March 1, 2025 9:11 PM March 1, 2025 9:11 PM

views 7

रमजानच्या पवित्र महिन्याला उद्यापासून सुरुवात

रमझानच्या पवित्र महिन्याला देशात उद्यापासून सुरुवात होत आहे. महिनाभर रोजा अर्थात उपवास करण्याच्या महिन्याचा उद्या पहिला दिवस आहे. या संपूर्ण महिन्यात ‘तराविह’ ही रात्रीची विशेष प्रार्थना केली जाते. ‘ईद-ऊल-फित्र’ च्या माध्यमातून या महिन्याचा समारोप होतो. आखाती देशांमध्ये रमझानचा महिना आजपासून सुरु हो...

March 1, 2025 7:02 PM March 1, 2025 7:02 PM

views 8

सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तुहिन कांत पांडे यांनी स्वीकारला

सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तुहिन कांत पांडे यांनी आज मुंबईत स्वीकारला. देशाच्या नागरिकांचा, संसदेचा, सरकारचा, गुंतवणूकदारांचा आणि या क्षेत्राचा सेबीवर विश्वास आहे, असं ते यावेळी माध्यमांशी बोलताना केलं. विश्वास, पारदर्शकता, परस्परसंबंध आणि तंत्रज्ञान या चार गोष्टी समोर ठेवून सेबी काम करते आणि म्...

March 1, 2025 7:55 PM March 1, 2025 7:55 PM

views 7

AI चा प्रवास भारताशिवाय अपूर्ण – मंत्री पीयूष गोयल

जागतिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास भारताशिवाय अपूर्ण असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज 'मुंबई टेक वीक २०२५' मध्ये उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.  भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे दीर्घकालीन धोरण असून आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमध्ये ते महत्त्वाचा ...