राष्ट्रीय

November 18, 2025 9:21 AM November 18, 2025 9:21 AM

views 19

बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथ होणार

बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथ होणार आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 89 आमदार निवडून आले आहेत. या बैठकीत बिहारचे भाजप पर्यवेक्षकही सहभागी होतील अस बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितल.   संयुक्त जनता दल पक्...

November 18, 2025 9:14 AM November 18, 2025 9:14 AM

views 22

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं काल श्रीनगरमधून जसीर बिलाल वनी याला अटक केली. या बॉम्बस्फोटासाठी तांत्रिक मदत जसीर वनी यानं केल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. त्यानं ड्रोन्स विकसित करून बॉम्बस्फोटापूर्वी त्या ठिकाणी मारा केला, असं तपास यंत्रणे...

November 17, 2025 3:27 PM November 17, 2025 3:27 PM

views 21

बियाणे उत्पादन क्षेत्रातल्या खासगी कंपन्यांनी संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावं- केंद्रीय कृषीमंत्री

कृषी उत्पादनाच्या सरसरीत वाढ करून शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी  बियाणे उत्पादन क्षेत्रात बियाणे उत्पादक कंपन्यांनी  संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत आशियाई बीज परिषद २०२५ चं उद्घाटन झालं, त्यावेळी ते ब...

November 17, 2025 3:22 PM November 17, 2025 3:22 PM

views 63

राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारासाठी यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांची निवड

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी पटकावला आहे. देशी दुभत्या पशुंचे संगोपन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या श्रेणीत कोल्हापूरच्या अरविंद यशवंत पाटील आणि श्रद्धा धवन यांनी पुरस्कार पटकावले आहे...

November 17, 2025 3:13 PM November 17, 2025 3:13 PM

views 13

प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देशाच्या बांधणीत योगदान द्यावं- उपराष्ट्रपती

प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देशाच्या बांधणीत योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे.  हैदराबाद इथं रामोजी एक्सलन्स अवॉर्ड २०२५ च्या उद्धाटन सोहळ्यात ते काल बोलत होते. आजच्या डिजिटल युगात चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांचा प्रसार रोखण्याची गरज उपराष्ट्रप...

November 17, 2025 2:54 PM November 17, 2025 2:54 PM

views 14

प्रधानमंत्री तामिळनाडूमधील मेळाव्यात उपस्थित राहणार

तामिळनाडूमध्ये कोइम्बतूर इथं दक्षिण भारतीय जैविक कृषी महासंघातर्फे १९, २० आणि २१ नोव्हेंबरला मेळावा होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.    ते ५० कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करतील असं शेतकरी संघटनांचे समन्वयक पी आर पांडियन यांनी सांगितलं. या मेळाव्यात तामिळनाडू, केरळ, कर्ना...

November 17, 2025 2:43 PM November 17, 2025 2:43 PM

views 9

स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपतराय यांची आज पुण्यतिथी

पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपतराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त देश आज आदरांजली वाहत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,  तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाला लाजपतराय यांना आदरांजली वाहिली आहे.   महाराष्ट्राचे मुख्यम...

November 17, 2025 3:27 PM November 17, 2025 3:27 PM

views 26

जम्मू काश्मीरमधे दहशतवादी कारवायांचं प्रमाण लक्षणीयरीत्या घटलं असल्याचं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन

जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे. नवी दिल्लीत चाणक्य संरक्षण संवाद २०२५च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वर्षी आतापर्यंत ३१ दहशतवादी ठार झाले असून त्यापैकी ६१ टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते, असंही ते यावेळी म्हण...

November 17, 2025 1:29 PM November 17, 2025 1:29 PM

views 6

दिल्ली कारस्फोट प्रकरणी आमीर राशीद याला १० दिवसांची एनआयए कोठडी

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आमीर राशीद अली, या कश्मिरच्या रहिवाशाला दिल्लीत अटक केली.   असून त्याला पटियाला हाऊस न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे.  अमीर यानं, उमर नबी याच्यासोबतीनं स्फोटाचा कट रचला होता, असं तपास यंत्रणेनं म्हटलं ...

November 17, 2025 2:31 PM November 17, 2025 2:31 PM

views 53

बिहारमधे मंत्रिमंडळ बरखास्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली. यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार...