राष्ट्रीय

April 5, 2025 1:41 PM

views 28

देशाच्या वायव्य भागात उष्णतेच्या लाटेचा तर दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं पुढचे चार ते पाच दिवस भारताच्या वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात ९ एप्रिल पर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या ९ तारखेपर्यंत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्...

April 5, 2025 1:36 PM

views 25

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक २०२५ वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक २०२५ वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वक्षरी केली आहे. परदेशी नागरिकांचा भारत प्रवेश, वास्तव्य आणि स्थलांतर याविषयीचे नियम या विधेयकात आहेत. यापूर्वीचे पारपत्र कायदा १९२०, परदेशी नागरिक नोंदणी कायदा १९३९, तसंच परदेशी नागरिक कायदा १९४६ आणि भारतात स्थलांतर कायदा २...

April 5, 2025 10:58 AM

views 20

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस. श्रीनिवास यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोर अटकेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस. श्रीनिवास यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोराला केरळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक करण्यात यश मिळवलं आहे. शमनाद इल्लिकल असं या हल्लेखोराचं नाव आहे. बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ही हत्या घडवून आणली होती. इल्लिकलवरर सात लाख रुपयांचे बक्षीस होते आणि तो ...

April 5, 2025 10:43 AM

views 28

केंद्रीय रेल्वे मंत्री आजपासून दोन दिवस तामिळनाडूच्या दौऱ्यावर

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आजपासून तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान, वैष्णव आधुनिकीकृत पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाच्या अंतिम तयारीचे निरीक्षण करण्यासाठी रामेश्वरमला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवीन पांबन रेल्वे पुलाचे उद्घाटन करण्यासाठी र...

April 5, 2025 10:31 AM

views 16

आंतर संसदीय संघाच्या बैठकीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उझबेकिस्तानमध्ये आजपासून आयोजित आंतर-संसदीय संघाच्या दीडशेव्या बैठकीत सहभागी होणाऱ्या करणाऱ्या संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. सामाजिक विकास आणि न्याय यासाठी संसदीय कृती या विषयावर होणाऱ्या उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चेला बिर्ला संबोधित करतील. या शिष्टमंडळात राज्यसभेचे उपस...

April 5, 2025 11:21 AM

views 25

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं रिजीजू यांचं प्रतिपादन

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना रिजीजू यांनी वक्फ विधेयकावर सर्वात दीर्घ चर्चा झाली तसंच त्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही असं नमूद केलं.  

April 5, 2025 10:23 AM

views 25

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम हा नियामक व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम हा नियामक व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. दिल्लीत काल एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेपासून संरक्षण देण्यासाठी अंमलबजावणी करता येण्या...

April 5, 2025 9:50 AM

views 26

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर, द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल संध्याकाळी तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहोचले. श्रीलंकेच्या उच्चस्तरीय मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आज श्रीलंकेचे पंतप्रधान अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासाठी द्वीपक्षीय चर्चा करतील. भारताच्या शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या ...

April 5, 2025 8:26 AM

views 37

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; दोन्ही सभागृहांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक कामकाज

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. 31 जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात, लोकसभेत 118 टक्के काम झालं आणि 16 विधेयकं संमत झाल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. तर राज्यसभेत या अधिवेशन काळात 119 टक्के कामकाज झालं; आणि 14 विधेयकं संमत झाली असं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. अ...

April 4, 2025 8:23 PM

views 30

Cabinet Decision : महाराष्ट्रासह तीन राज्यांमधल्या रेल्वे मंत्रालयाच्या ४ प्रकल्पांना मंजुरी

रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे १८ हजार ६५८ कोटी रुपये खर्चाच्या ४ प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. महाराष्ट्र, ओदिशा आणि छत्तीसगढ या तीन  राज्यातल्या मिळून १५ जिल्ह्यांमधून बाराशे सत्तेचाळीस किलोमीटर ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.