राष्ट्रीय

March 22, 2025 10:06 AM March 22, 2025 10:06 AM

views 14

एम्सचा 49वा दीक्षांत समारोह सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला

मानसिक आरोग्याशी निगडीत जागरुकता मोहीम राबवून नागरिकांना या सुप्त आजाराची जाणीव करून देण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सच्या अधिकारी, प्राध्यापकांना केलं.   भावनिक आरोग्य हे एक महत्त्वाचे आव्हान झाल्याचे त्या म्हणाल्या. एम्सचा ...

March 22, 2025 9:44 AM March 22, 2025 9:44 AM

views 6

वंचित वर्गाप्रती संवेदनशीलता ही देशाची प्रतिष्ठा – राष्ट्रपती

वंचित वर्गाप्रती असलेली संवेदनशीलता ही समाजाची आणि देशाची प्रतिष्ठा ठरवते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल राष्ट्रपती भवनात आयोजित पर्पल फेस्ट कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होत्या. करुणा,सर्वसमावेशकता आणि सलोखा ही भारतीय संस्कृतीची मूल्ये असून अपंगत्वाचा लोकांच्या...

March 22, 2025 9:41 AM March 22, 2025 9:41 AM

views 13

गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षितता बळकट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

केंद्र सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्याचे धोरण अवलंबले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जम्मू काश्मिरमधील दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये 70 टक्के घट झाली असून दहशतवादाच्या घटनांही कमी झाल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं. गृहमंत्रालयाच्या कामकाजाशी निगडीत चर्चेल...

March 22, 2025 9:34 AM March 22, 2025 9:34 AM

views 4

दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला 3 सुवर्णपदक

नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक मिळवलं.   अकोल्याच्या चैतन्य पाठकनं 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरनं गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं.   मीनाक्षी जाधव हिनं ग...

March 21, 2025 8:16 PM March 21, 2025 8:16 PM

views 19

एनडीए सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरमधे दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट

राज्यसभेत आज गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण बाळगणारं आहे, त्यामुळेच एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७० टक्क्यानं घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित श...

March 21, 2025 8:01 PM March 21, 2025 8:01 PM

views 10

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बदली आणि अंतर्गत चौकशी या 2 गोष्टी स्वतंत्र असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा प्रस्ताव आणि अंतर्गत चौकशी प्रक्रिया या दोन गोष्टी स्वतंत्र असल्याचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं निवेदनाद्वारे दिलं आहे.    न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेह...

March 21, 2025 2:54 PM March 21, 2025 2:54 PM

views 5

२६/११च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या अर्जावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पुढच्या महिन्यात सुनावणी

मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा यानं आपलं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण न करण्याविषयी केलेल्या अर्जावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे. याआधीही राणा यानं न्यायमूर्ती एलेना कागन यांच्याकडे यासंदर्भातला अर्ज केला होता, पण तो फेट...

March 21, 2025 1:31 PM March 21, 2025 1:31 PM

views 18

जम्मूकाश्मीरमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक घरांचं नुकसान

जम्मू आणि काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात लागलेल्या भीषण आगीत २० पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून ३७ कुटुंबे बेघर झाली आहेत. दक्षिण काश्मीरमधल्या कादिपोरा भागातल्या गाजीनाग इथं एका घरात आग लागली आणि ती आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली. दाट लोकवस्ती असलेल्या भागात आगीदरम्यान काही गॅस सिलिंडरचे स्फोट झा...

March 21, 2025 3:05 PM March 21, 2025 3:05 PM

views 14

RajyaSabha : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी रोख रक्कम जप्त करण्याचा मुद्दा गाजला

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. सभापती जगदीप धनखड यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या अधिवेशनातच सभागृह नेते आणि विरोध...

March 21, 2025 1:45 PM March 21, 2025 1:45 PM

views 6

भारताची क्षयरोगमुक्त राष्ट्र बनण्यासाठी वेगाने वाटचाल – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

भारत येत्या वर्षात क्षयरोगमुक्त राष्ट्र बनण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. देशात क्षयरोगाच्या प्रादुर्भावाचा दर २०१५ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे २३७ होता, तो २०२३ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे १९५ पर्यंत १७.७ टक्क्यांनी कमी झाला आहे, असं आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. लोकसभेत प...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.