राष्ट्रीय

March 22, 2025 8:15 PM March 22, 2025 8:15 PM

views 8

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक संपन्न

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंबंधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक आज चेन्नईत झाली.  १९७१च्या जनगणनेवर आधारित मतदारसंघांची रचना आणखी २५ वर्षांसाठी कायम ठेवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. ही मागणी करणारं संयुक्त निवेदन संसदेच्या चालू अध...

March 22, 2025 7:34 PM March 22, 2025 7:34 PM

अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित ३५७ संकेतस्थळं बंद, २४०० बँक खातीही गोठवली

अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित ३५७ संकेतस्थळं वस्तू आणि सेवा कर गुप्तचर विभागानं बंद केली असून २४०० बँक खातीही गोठवल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. या गेमचा वापर करणारे अनेक चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि समाज माध्यमांच्या प्रभावाखाली न येता नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे....

March 22, 2025 6:05 PM March 22, 2025 6:05 PM

views 11

संसदीय कामकाज मंत्रालय आणि दिल्ली सरकार यांच्याबरोबर सामंज्यस्य करार

दिल्ली विधानसभेनं NeVA अर्थात राष्ट्रीय ई-विधान प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी संसदीय कामकाज मंत्रालय आणि दिल्ली सरकार यांच्याबरोबर सामंज्यस्य करार केला आहे. डिजिटल प्रशासनच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल असून राष्ट्रीय ई-विधान प्रणाली मध्ये  सामील होणारं दिल्ली, हे  २८ वं  विधिमंडळ आ...

March 22, 2025 5:34 PM March 22, 2025 5:34 PM

views 12

ISRO: २०३० सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल- डॉ. व्ही. नारायणन

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाण्याच्या आणि त्याला सुरक्षितपणे परत आणण्याच्या मोहिमेवर काम करत असल्याचं इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असून, २०४० सा...

March 22, 2025 5:24 PM March 22, 2025 5:24 PM

views 15

मणिपूरमधे शांतता आणि सौहार्दसाठी एकत्रित काम करण्याचं न्या. भूषण गवई यांचं आवाहन

मणिपूरमधे शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी तिथल्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे,  असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ आज हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं. गवई यांनी विक्रम नाथ, एम एम सुंद्रेश आ...

March 22, 2025 5:08 PM March 22, 2025 5:08 PM

views 19

खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी घेतली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी आज नवी दिल्ली इथं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबतचं निवेदन सादर केलं. उपनगरी रेल्वे प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी सुविध...

March 22, 2025 1:41 PM March 22, 2025 1:41 PM

views 6

पाण्याची भविष्यातल्या पिढ्यांसाठी संरक्षण करण्याची गरज – प्रधानमंत्री

आज जागतिक जल दिवस आहे. आजचा दिवस पाण्याच्या जिवंत स्रोतांचं महत्व अधोरेखित करून त्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचा पुरस्कार करतो. जगभरातल्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी  जागरूकता निर्माण करून, कृतीला प्रेरणा देणं हे याचं उद्दिष्ट आहे. जागतिक जल दिवस हा २०३० सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चि...

March 22, 2025 1:37 PM March 22, 2025 1:37 PM

views 10

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी बैठक चेन्नईत सुरु

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टालिन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं होत आहे. आपला पुनर्रचनेला विरोध नाही तर पुनर्रचना न्याय्य व्हावी, अशी आपली मागणी असल्याचं स्टालिन म्हणाले.   मतदारसंघांची पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारावर झाल्यास लो...

March 22, 2025 1:33 PM March 22, 2025 1:33 PM

views 22

बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासीयांना प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिहार ही प्राचीन काळापासून ज्ञान आणि विकासाची भूमी असल्याचं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. बिहारचे नागरिक त्यांची प्रतिभा, निश्चय आणि कष्ट यातून विकसि...

March 22, 2025 12:57 PM March 22, 2025 12:57 PM

views 6

भारत आज ‘अर्थ अवर’ पर्यावरण विषयक चळवळीत सहभागी होणार

भारत आज ‘अर्थ अवर’ या जगातल्या सर्वात मोठ्या पर्यावरण विषयक चळवळीत सहभागी होणार आहे. दर वर्षी मार्च महिन्यातल्या एका शनिवारी रात्री साडे आठ ते साडे नऊ या वेळात ‘अर्थ अवर’चं आयोजन केलं जातं. यावेळी जगभरातले नागरिक अनावश्यक विद्युत उपकरणं बंद करतात.   भारतातही सर्व प्रसिद्ध ठिकाणं, स्मारकं, सार्व...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.