राष्ट्रीय

March 26, 2025 3:47 PM March 26, 2025 3:47 PM

views 41

‘वृक्षतोड’ हा मानवाच्या हत्येपेक्षाही मोठा गुन्हा – सर्वोच्च न्यायालय

वृक्षतोड हा मानवाच्या हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीला तोडलेल्या प्रत्येक झाडामागे न्यायालयानं एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठानं हा दंड ठोठावला आहे. एका व्यक...

March 26, 2025 3:28 PM March 26, 2025 3:28 PM

views 34

निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन

निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या एक लाख अधिकाऱ्यांसाठी प्रथमच प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांच्या हस्ते झालं. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडूमधल...

March 26, 2025 3:17 PM March 26, 2025 3:17 PM

views 6

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याशी संबंधित वादग्रस्त आदेशाला स्थगिती

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याशी संबंधित वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखली घेतली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या या मतांबद्दल तीव्र ...

March 26, 2025 3:05 PM March 26, 2025 3:05 PM

views 11

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरांवर सीबीआयचे छापा

सहा हजार कोटी रुपयाच्या महादेव ॲप प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई इथल्या घरांवर आज सीबीआयने छापा टाकला. त्याखेरीज ४ आयपीएस अधिकाऱ्यांसह ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापा टाकला. बघेल यांच्या निकटवर्तियांच्या घरं आणि आस्थापनांवरही  झडती सत्र राबवण्यात आलं. छत...

March 26, 2025 1:40 PM March 26, 2025 1:40 PM

views 4

सुरक्षितता ही देशाच्या अणुऊर्जा धोरणाची गुरुकिल्ली – मंत्री जितेंद्र सिंह

सुरक्षितता ही देशाच्या अणुऊर्जा धोरणाची गुरुकिल्ली असून मोदी सरकार, ‘प्रथम सुरक्षितता आणि त्यानंतर उत्पादन’ या नियमाचं पालन करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत केलं. सरकारनं २०३१-३२ पर्यंत सध्याच्या आठ हजार १८० मेगावॅटवरून २२ हजार ४८० मेगावॅट पर्यंत अणुऊर्जा क्षमता ...

March 26, 2025 1:30 PM March 26, 2025 1:30 PM

views 3

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबतच्या तक्रारींबाबत सरकारची कारवाई – मंत्री प्रल्हाद जोशी

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबतच्या तक्रारींबाबत सरकार तातडीनं कडक कारवाई करत असल्याची ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली. अशा तक्रारी दाखल होताच त्याची चौकशी करून हे अन्नपदार्थ खाण्यायोग्य नसल्याचं आढळल्यास संबंधितांवर सरकार फौजदारी कारवा...

March 25, 2025 8:17 PM March 25, 2025 8:17 PM

views 14

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ३ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. यांपैकी एक जण दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य म्हणून कार्यरत होता. सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सां...

March 25, 2025 8:14 PM March 25, 2025 8:14 PM

views 10

रस्ते अपघातांमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे – मंत्री नितीन गडकरी

देशात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत रस्ते सुरक्षाविषय तंत्रज्ञानातील भारत आणि अमेरिकेतल्या भागिदारीविषयक कार्यक्रमात बोलत होत...

March 25, 2025 8:20 PM March 25, 2025 8:20 PM

views 8

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ ला संसदेची मंजुरी

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं, लोकसभेत मागच्या वर्षीच डिसेंबरमध्ये हे विधेयक मंजूर झालं होतं. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसंच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कार्यक्षमता अधिक वाढवण्याच्या हेतूनं सरकारनं हे सुधारणा विधेयक संसदेत मांडलं होतं.   नव्य...

March 25, 2025 7:56 PM March 25, 2025 7:56 PM

views 14

भारताला आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्यांकांचं महत्त्वाचं योगदान – मंत्री किरेन रिजिजू

भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाचं योगदान महत्त्वाचं असणार आहे असं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत झालेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगांच्या परिषदेत बोलत होते.    अल्पसंख्याक समुदायात शिक्षण आणि कौशल्...