राष्ट्रीय

December 17, 2025 12:48 PM December 17, 2025 12:48 PM

views 10

INAS 335 ऑस्पेज नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

INAS 335 ऑस्पेज हे दुसरं MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर स्कॉड़्रन नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज झालं आहे. गोव्यातल्या INS हंसा या नौदलतळावर आज दुपारी होणाऱ्या कार्यक्रमात नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत I N A S 335 ऑस्पेज नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. अत्याधुनिक शस्त्र, सेन्सर्स...

December 16, 2025 8:52 PM December 16, 2025 8:52 PM

views 5

राज्यसभेत निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेचा समारोप

राज्यसभेनं आज पुरवणी मागण्यांवर चर्चा पूर्ण केली, तसंच निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेचाही सभागृहात समारोप झाला. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, आणि कोणत्याही अपात्र मतदाराचा समावेश याद्यांमध्ये असू नये, असं भारताची राज्यघटना सांगते, असं प्रतिपादन सभागृह नेते जे. पी. नड्डा य...

December 16, 2025 8:46 PM December 16, 2025 8:46 PM

views 8

मेस्सीच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळप्रकरणी पश्चिम बंगालच्या क्रिडामंत्र्यांचा राजीनामा

पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री म्हणून अरुप बिश्वास यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वीकारला आहे. हे खातं आता ममता बॅनर्जी यांच्याकडे असेल. बिश्वास हे ऊर्जा मंत्री म्हणून मंत्रीमंडळात कायम राहतील. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमात झालेल्या गैरव्यवस्...

December 16, 2025 8:49 PM December 16, 2025 8:49 PM

views 54

‘विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक २०२५’ लोकसभेत सादर

विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी योजना (ग्रामीण) विधेयक, २०२५ अर्थात विकसित भारत - जी राम जी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक २० वर्षांपासून चालत आलेल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ अर्थात 'मनरेगा'ची जागा घेईल.   (विद्यमान मनरेगात १०० दिवसांच्या रोजगाराच...

December 16, 2025 8:44 PM December 16, 2025 8:44 PM

views 33

येत्या ५ वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट-प्रधानमंत्री

येत्या ५ वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे. सध्या हा व्यापार सुमारे सव्वा २ अब्ज डॉलर आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं द्विपक्षीय चर्चा केली. तसंच उद्योजकांचीही भेट ...

December 16, 2025 3:00 PM December 16, 2025 3:00 PM

views 3

आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक

आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक नवी दिल्ली इथं आज झाली. या बैठकीत औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर देण्याविषयी चर्चा झाली. शेतकरी सक्षमीकरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी औषधी वनस्पतींची लागवड अतिशय उपयुक्त आहे.  निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक शाश्वत आरोग्य प्रणाली नि...

December 16, 2025 1:14 PM December 16, 2025 1:14 PM

views 24

लोकसभेत ‘सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५’ सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 'सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५' सादर केलं. हे विधेयक विमा कायदा १९३८, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा, १९५६ आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा, १९९९ यांची सुधारित आवृत्ती आहे. हे विधेयक सभागृहात सादर केलं जात असताना, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह...

December 16, 2025 1:51 PM December 16, 2025 1:51 PM

views 22

National Herald: ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यायला न्यायालयाचा नकार

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीच्या एका न्यायालयानं आज नकार दिला. राऊज ॲव्हेन्यू न्यायालयातले विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी हा निर्णय दिला. मात्र, कायद्याला धरून त...

December 16, 2025 3:16 PM December 16, 2025 3:16 PM

views 10

मथुरा इथं झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू

 मथुरा इथं यमुना द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला, तर ७० पेक्षा जास्त जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातानंतर वाहनांना मोठी आग लागली. प्रवासी झोपेत असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. या दुर्घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी ...

December 16, 2025 1:08 PM December 16, 2025 1:08 PM

views 16

विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली

आज विजय दिवस आहे. १९७१ला पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय जवानांनी आपलं अतुलनीय शौर्य आणि बलिदान यांच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला होता आणि त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ...