राष्ट्रीय

April 5, 2025 7:34 PM April 5, 2025 7:34 PM

views 12

वक्फ सुधारणा विधेयकाबाबातच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक जारी

वक्फ सुधारणा विधेयकाबाबातच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने जारी केलं आहे. १९९५च्या वक्फ कायद्यापूर्वीची कोणतीही मालमत्ता या कायद्यान्वये ताब्यात घेतली जाणार नाही. तसंच वक्फ बोर्डात मुस्लिमेतर सदस्य असतील, परंतु ते बहुसंख्येने नसतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ स्वे...

April 5, 2025 7:13 PM April 5, 2025 7:13 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा श्रीलंका दौरा विधायक परिणाम देणारा-विक्रम मिस्री

अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिला परदेश दौरा भारताचा केला होता तसंच दिसनायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिलेच राष्ट्रप्रमुख आहेत,  अशी माहिती परराष्ट्रव्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. दोन्ही राष्ट्रांम...

April 5, 2025 3:58 PM April 5, 2025 3:58 PM

views 9

परदेशी शिक्षणानंतर भारतात उच्च शिक्षणाकरता विद्यार्थ्यांना मानकीकरणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

परदेशी शिक्षण घेऊन नंतर पुन्हा भारतात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानकीकरणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष मामिदला जगदेश कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की परदेशी शिक्षणसंस्थांमधून घेतलेल्या पदव्या, पदविका आणि ...

April 5, 2025 3:24 PM April 5, 2025 3:24 PM

views 3

आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं

रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पांबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत. आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी ...

April 5, 2025 2:44 PM April 5, 2025 2:44 PM

views 10

नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित विकासात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येईल – पियुष गोयल

नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित विकासात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येईल असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं कालपासून स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरूवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय तरूण जग काबीज करण्यास उत्सुक...

April 5, 2025 2:42 PM April 5, 2025 2:42 PM

views 4

रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला देणार भेट

रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पांबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत. आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी ...

April 5, 2025 1:46 PM April 5, 2025 1:46 PM

views 10

प्रधानमंत्री मोदी यांनी माजी उपप्रधानमंत्री बाबू जगजीवन राम यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

माजी उपप्रधानमंत्री बाबू जगजीवनराम यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. वंचित आणि शोषितांच्या कल्याणासाठी बाबू जगजीवनराम यांनी दिलेला अविरत लढा प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर लिहीलेल्या संदेशात म्हटलं आहे.

April 5, 2025 1:41 PM April 5, 2025 1:41 PM

views 16

देशाच्या वायव्य भागात उष्णतेच्या लाटेचा तर दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं पुढचे चार ते पाच दिवस भारताच्या वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात ९ एप्रिल पर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या ९ तारखेपर्यंत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्...

April 5, 2025 1:36 PM April 5, 2025 1:36 PM

views 15

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक २०२५ वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक २०२५ वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वक्षरी केली आहे. परदेशी नागरिकांचा भारत प्रवेश, वास्तव्य आणि स्थलांतर याविषयीचे नियम या विधेयकात आहेत. यापूर्वीचे पारपत्र कायदा १९२०, परदेशी नागरिक नोंदणी कायदा १९३९, तसंच परदेशी नागरिक कायदा १९४६ आणि भारतात स्थलांतर कायदा २...

April 5, 2025 10:58 AM April 5, 2025 10:58 AM

views 7

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस. श्रीनिवास यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोर अटकेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस. श्रीनिवास यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोराला केरळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक करण्यात यश मिळवलं आहे. शमनाद इल्लिकल असं या हल्लेखोराचं नाव आहे. बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ही हत्या घडवून आणली होती. इल्लिकलवरर सात लाख रुपयांचे बक्षीस होते आणि तो ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.