राष्ट्रीय

April 15, 2025 2:42 PM April 15, 2025 2:42 PM

views 2

यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरु

यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमधे आजपासून नोंदणी सुरु झाली. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या संकेतस्थळावरुन नोंदणीला कालच सुरुवात झाली. देशभरातल्या निवडक ५४० बँकशाखांमधेही यात्रेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यात्रेसाठी नोंदणी करणं अनिवार्य आहे. सर्व यात्रेकरुंना तंदुरुस्तीचं प्रमा...

April 15, 2025 2:32 PM April 15, 2025 2:32 PM

views 13

भारतातून हज यात्रेला जाणाऱ्यांच्या कोट्यात वाढ

भारतातून हज यात्रेला जाणाऱ्यांचा कोटा वाढवून आता १ लाख ७५ हजार केला असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने दिली आहे. हा कोटा २०१४ पासून १ लाख ३६ हजार यात्रेकरूंचा होता . मंत्रालयाने हाज कमिटीमार्फत १ लाख २२ हजार यात्रेकरूंच्या विमान तिकीटांची आणि इतर व्यवस्था सौदी अरेबियाच्या नियमांप्रमाण...

April 15, 2025 3:39 PM April 15, 2025 3:39 PM

views 14

आज आहे हिमाचल प्रदेश चा स्थापना दिवस

हिमाचल प्रदेश आज ७७वा स्थापना दिन साजरा करत आहे. ३० छोट्या छोट्या राजघराण्यांची संसथानं एकत्र करुन 15 एप्रिल 1948 रोजी हिमाचल प्रदेशची स्थापना झाली होती. यावर्षी राज्य स्थापना दिवसाचा मुख्य शासकीय कार्यक्रम चंबा जिल्ह्यात पांगी या डोंगराळ भागातल्या किल्लार या आदिवासी गावात होणार आहे.अशाप्रकारे डोंगर...

April 15, 2025 2:08 PM April 15, 2025 2:08 PM

views 15

डिजिटल अटक प्रकरणी चार जण सीबीआयच्या ताब्यात

डिजिटल अटक प्रकरणात सहभागी असलेल्या चार जणांना सीबीआय ने आज अटक केली आहे. राजस्थानमधल्या झुंझुनू इथे ४ महिने डिजिटल अटकेत राहिलेल्या पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सीबीआयने चौकशी सुरु केली होती. त्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात शोध मोहीम राबवून ही अटक केली आहे. काही सायब...

April 15, 2025 3:37 PM April 15, 2025 3:37 PM

views 15

राष्ट्रीय महामार्ग सर्वोत्तम पुरस्कार आज करण्यात येणार प्रदान

केंद्रसरकारच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय महामार्ग सर्वोत्तम पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात तसच त्याची कायम गुणवत्ता राखून देखभाल करताना उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे . तसच या निमित्तान...

April 15, 2025 10:35 AM April 15, 2025 10:35 AM

views 16

भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून, तिने देशाला मजबूत, एकसंघ करत स्थैर्य दिलं – भूषण गवई

भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून, तिने देशाला मजबूत, एकसंघ करत स्थैर्य दिलं आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गे...

April 15, 2025 10:26 AM April 15, 2025 10:26 AM

views 6

लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयाला लागली भीषण आग

उत्तर प्रदेशात लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयात काल रात्री उशिरा आग लागली, यामुळे रुग्णालय प्रशासनाने तत्काळ कारवाई करत 2 शे रुग्णांना तिथून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याच वृत्त नाही तसच कोणीही जखमी झालेल नाही .उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक या...

April 15, 2025 11:14 AM April 15, 2025 11:14 AM

views 16

न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत, केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकार देशातली न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय न्यायवैद्यक शिखर परिषदेत ते काल बोलत होते. सरकार कालबद्ध रितीनं योग्य न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्नरत असल्याचं शहा म्हणाले....

April 15, 2025 8:29 AM April 15, 2025 8:29 AM

views 18

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना १३४व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती काल देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संसद भवन परिसरात प्रेरणा स्थळ इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरीवंश, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जु...

April 14, 2025 2:02 PM April 14, 2025 2:02 PM

views 15

गुजरातजवळ अरबी समुद्रातून १८०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

अरबी समुद्राजवळ भारतीय सागरी सीमेजवळ गुजरात दहशतवाविरोधी पथक आणि भारतीय  तटरक्षक दलाने  काल पहाटे केलेल्या कारवाईत १ हजार ८०० कोटी रुपये किमतीचे ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुद्देमाल गुजरात एटीएसकडे सोपवण्यात आला असून एटीएस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.    केंद्रीय गृहमंत्री अमित ...