राष्ट्रीय

April 17, 2025 7:57 PM April 17, 2025 7:57 PM

views 4

यमुना नदीबाबत आखलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक

यमुना नदीत सोडलं जाणाऱ्या सांडपाण्याचं प्रमाण आणि ते सोडण्याच्या आधी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जात आहे कि नाही याची प्रत्यक्ष तपासणी आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यमुना नदीची सद्यपरिस्थिती आणि तिच्या पुनरुज्जीवनासाठी आखलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठीची बैठक आज नव...

April 17, 2025 7:41 PM April 17, 2025 7:41 PM

views 13

पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब स्फोटात ५ मुलं जखमी

पश्चिम बंगालमध्ये मालदा जिल्ह्यातल्या बीरनगर गावात झालेल्या बॉम्ब स्फोटात ५ मुलं जखमी झाली. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. बंद असलेल्या एका घरात ते चेंडू सारख्या वस्तूने खेळत होते. त्यावेळी हा स्फोट झाला, याप्रकरणाची पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

April 17, 2025 8:29 PM April 17, 2025 8:29 PM

views 11

राज्यसभेतल्या आंतरवासितांच्या ६ व्या तुकडीला उपराष्ट्रपतींचं संबोधन

विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतींना कालमर्यादा निश्चित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निकालावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारताच्या राष्ट्रपतींना न्यायालय निर्देश देऊ शकत नाही. न्यायालय फक्त घटनेचा अर्थ लावू शकतं, आणि त्यासाठी ५ सदस्यीय घटनापीठ हव...

April 17, 2025 6:54 PM April 17, 2025 6:54 PM

views 36

संपत्ती निर्मितीचं दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला

शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी संपत्ती निर्मितीचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवावे. त्यासाठी माहितीपूर्ण आणि संयमाने निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे.  मुंबई शेअर बाजाराच्या दीडशेव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.    कंप...

April 17, 2025 8:32 PM April 17, 2025 8:32 PM

views 13

SC : वक्फ सुधारणा कायद्यातल्या काही तरतुदींची अंमलबजावणी प्रलंबित ठेवण्याचे आदेश

वक्फ सुधारणा कायद्यातल्या तरतुदींनुसार वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ कौन्सिलवर कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही, असा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. केंद्र सरकारतर्फे सॉलिस्टिर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला तशी हमी दिली. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारनं स...

April 17, 2025 3:23 PM April 17, 2025 3:23 PM

views 11

प्रधानमंत्री मोदी यांनी माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली श्रद्धांजली

माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रशेखर यांचं राजकारण नेहमी देशाच्या हितासाठी होतं. सामाजिक सद्भावना आणि देशाच्या विकासातलं त्यांचं योगदान नेहमी स्मरणात राहील.

April 17, 2025 3:21 PM April 17, 2025 3:21 PM

views 4

विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल कोचिंग क्लासेसना दंड

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आय आय टी - जे इ इ , नीट आणि इतर स्पर्धापरीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या काही कोचिंग क्लासेसना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या निकालांनंतर प्रसिद्ध झालेल्या कोचिंग क्लासेसच्या जाहिरा...

April 17, 2025 2:47 PM April 17, 2025 2:47 PM

views 20

राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा

राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, माहे, आणि गुजरातच्या काही भागात उष्ण आणि दमट वातावरण असेल असा अंदाज आहे. तर बिहार , आसाम आणि मेघालयच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. सिक्कीम...

April 17, 2025 2:43 PM April 17, 2025 2:43 PM

views 9

भारताचे संरक्षण क्षेत्र स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे: संरक्षण मंत्री

भारताचं संरक्षण क्षेत्र आता स्वयंपूर्णतेच्या मार्गावर असून निर्यात क्षमताही वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका संरक्षणविषयक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. मोदी सरकारने सैन्यदलाच्या आधुनिकीकरणावर नेहमीच भर दिला आहे, असं ते म...

April 17, 2025 2:05 PM April 17, 2025 2:05 PM

views 13

बसने एका रिक्षाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

गुजरातच्या पाटण जिल्ह्यात समी - राधनपूर महामार्गावर गुजरात राज्य परीवहन महामंडळाच्या बसने एका रिक्षाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात रिक्षात बसलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळावर पोचून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.