राष्ट्रीय

August 12, 2025 9:19 AM August 12, 2025 9:19 AM

views 8

अन्नदाता शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज – मंत्री नितीन गडकरी

अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीज संस्थेच्यावतीनं पुण्यात बायोव्हर्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राज स...

August 12, 2025 9:08 AM August 12, 2025 9:08 AM

views 4

पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमकीचा भारताकडून निषेध

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारतानं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अण्वस्त्राच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही असं भारतानं आधीच स्पष्ट केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं यापुढेह...

August 11, 2025 8:15 PM August 11, 2025 8:15 PM

views 3

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ३५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना वीम्याच्या दाव्याचं वाटप

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत देशातल्या ३५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आज तीन हजार ९०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पीक विमा दाव्यांचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजस्थानात झुंझुनू इथं आयोजित कार्यक्रमात रिमोटची कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरि...

August 11, 2025 8:12 PM August 11, 2025 8:12 PM

views 13

नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर

लोकसभेत आज कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक, २०२५ आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक, २०२५ ही दोन विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर झाली. विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयकं सभागृहात मांडली.    नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक २०२५...

August 11, 2025 8:11 PM August 11, 2025 8:11 PM

views 1

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दिमिर झेलेन्स्की यांच्यात चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेनस्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आणि अलीकडच्या घडामोडींबाबत त्यांचा दृष्टीकोन जाणून घेतला. युक्रेन रशिया संघर्षावर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण मार्गानं तोडगा निघावा, अशी भारताची ठाम भूमिका असल्याचं झेलेनस्की यांना सांगितलं, ...

August 11, 2025 8:06 PM August 11, 2025 8:06 PM

views 9

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेत देशात आणि परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज केलं. ते आज नवी दिल्ली इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरातले ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत ...

August 11, 2025 3:35 PM August 11, 2025 3:35 PM

views 7

वन्यजीव संरक्षणासाठी एकात्मिक विकास योजनेचा अवलंब – वनमंत्री

देशभरात वन्यजीव अधिवासांचं संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं एकात्मिक विकास योजनेचा अवलंब केला जात असल्याची माहिती केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.  वन्यजीव अधिवास संवर्धनासाठी तसंच मानव- वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारक...

August 11, 2025 3:14 PM August 11, 2025 3:14 PM

views 16

लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक मांडलं. याआधीच्या प्राप्तिकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं ते गेल्या आठवड्यात मागे घेतलं होतं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज सकाळी विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून गदारोळ केल्यामुळे आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दुप...

August 11, 2025 2:52 PM August 11, 2025 2:52 PM

views 3

निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचा आरोप करुन, इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला.   बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. पोलिसांनी मोर्चा अडवला तेव्हा आंदोलनकर्त्या खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. ...

August 11, 2025 2:39 PM August 11, 2025 2:39 PM

views 13

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशवाद्यांविरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशवाद्यांविरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या तळाला चोहोबाजूंनी घेरलं असून या परिसरातलं हे आतापर्यंतचं सर्वात दीर्घ अभियान असल्याचं सांगितलं जात आहे. या अभियानात आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले असून दोन जवानां...