राष्ट्रीय

August 13, 2025 2:52 PM August 13, 2025 2:52 PM

views 15

देशभरातल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

व्यापार करारांबाबतच्या इतर देशांच्या दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी धाडसी निर्णय घेतल्याबद्दल देशभरातल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शेतकरी संघटनांचे नेते आणि शेतकरी यांनी काल केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. &nb...

August 13, 2025 2:50 PM August 13, 2025 2:50 PM

views 4

परराष्ट्र मंत्रालयाकडून ओसीआयबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा

भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या परदेशी भारतीय कार्डाबाबत  नियमांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने काही सुधारणा केल्या आहेत.   एखाद्या ओसीआय नागरिकाला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल किंवा सात वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाच्या शिक्षेसाठी आरोपपत्र दाखल...

August 13, 2025 2:29 PM August 13, 2025 2:29 PM

views 1

चौथी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार

चौथी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम यंदा नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्यावरुन ओळख पटवणे या तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम आहे.   देशभरातल्...

August 13, 2025 1:26 PM August 13, 2025 1:26 PM

views 14

एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभर तयारी सुरु

स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसांवर आला असून देशात आणि देशाबाहेरही त्याची जय्यत तयारी सुरू आहे. विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केली असून संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.   हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन ...

August 13, 2025 1:14 PM August 13, 2025 1:14 PM

views 2

आजपासून पुढचे तीन दिवस प्रत्येक घरी ध्वज फडकावण्याचं आव्हान

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला.     हे अभियान आता लोकचळवळ बनली असून, ज्यामुळे देशात एकतेचा संदेश प्रसारित होत असल्याचं श...

August 13, 2025 1:02 PM August 13, 2025 1:02 PM

views 1

राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहेत. दौसा मनोहरपूर महामार्गावर बसदी चौराहा इथं आज सकाळी एक टेम्पो आणि ट्रक एकमेकांवर धडकले. मृतांपैकी बहुतेक जण उत्तर प्रदेशातल्या एटाह जिल्ह्यातले रहिवासी होते आणि ते सिकर जिल्ह्यात खाटू श्याम जी मंदिरात दर्शन...

August 13, 2025 10:43 AM August 13, 2025 10:43 AM

views 9

मुंबईत आजपासून खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा सुरू होणार

महाराष्ट्रात मुंबई इथं आजपासून खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय पारंपरिक खेळांच्या या स्पर्धेत 15 हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल स्पर्धेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली.   लेझीम, फुगडी, लगोरी, व...

August 13, 2025 10:32 AM August 13, 2025 10:32 AM

views 1

तागापासून निर्मित काही उत्पादनांची बांग्लादेशातून रस्ते वाहतुकीद्वारे आयात करण्यावर भारताची बंदी

तागापासून निर्मित काही उत्पादनं आणि दोर यांची बांग्लादेशातून रस्ते वाहतुकीद्वारे आयात करण्यावर भारतानं बंदी घातली आहे. ही बंदी तत्काळ प्रभावानं लागू असेल. या वस्तूंची आयात केवळ महाराष्ट्रातल्या न्हावाशेवा बंदरातूनच करता येईल. भारत बांग्लादेश सीमेवरील कोणत्याही बंदरातून आयातीला परवानगी दिली जाणार नाह...

August 13, 2025 10:26 AM August 13, 2025 10:26 AM

views 3

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रिय मंत्री डॉ. एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव आणि पीयूष गोयल यामध्ये सहभागी होतील.   सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्...

August 13, 2025 10:04 AM August 13, 2025 10:04 AM

views 9

सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत वेगानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सेमीकंडक्टर क्षेत्रात देश वेगाने प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या डिजिटल भविष्याला बळ देण्यासाठी याद्वारे एक गतीमान परिसंस्था उभारली जात असून जागतिक नवोन्मेषालाही चालना मिळत आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं. काल केंद्रिय मंत्रीमंडळा...