राष्ट्रीय

August 20, 2025 9:50 AM August 20, 2025 9:50 AM

views 11

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर मॉस्कोमध्ये दाखल

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर काल संध्याकाळी रशियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर मॉस्कोला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान, परराष्ट्र व्यवहारमंत्री रशियाचे समपदस्थ सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्यांचा आढावा घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी उ...

August 20, 2025 9:47 AM August 20, 2025 9:47 AM

views 5

भारत-चीन या देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा

सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांनी काल राजधानी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. 'भारत आणि चीनमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध आगामी काळात प्रादेशिक, जागतिक शांतता तसंच समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान...

August 19, 2025 5:05 PM August 19, 2025 5:05 PM

views 7

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी

उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इंडी आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकमताने रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नवी दिल्लीत इंडी आघाडीच्या घ...

August 19, 2025 11:20 AM August 19, 2025 11:20 AM

views 5

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

भारत दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासमवेत सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या 24 व्या फेरीत वांग यी सहभागी होणार आहेत.   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबतच्या बैठकी...

August 19, 2025 11:16 AM August 19, 2025 11:16 AM

views 3

समृद्धीला चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

समृद्धीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये जलद सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केलं आहे. अत्याधुनिक सुधारणांच्या आराखडयाचा आढावा घेण्यासाठी काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रधानमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली, या बैठकी...

August 19, 2025 11:14 AM August 19, 2025 11:14 AM

views 2

बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी भारताची आग्रही भूमिका – परराष्ट्र व्यवहार मंत्री

सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखणं आणि ते आणखी वाढवणं आवश्यक झालं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारत समन्यायी, संतुलित आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी आग्रही असल्याचं स्पष्ट करत सुधारित बहुपक्षवाद ही काळाची गरज असल्याचं डॉ. जयशंकर...

August 18, 2025 7:46 PM August 18, 2025 7:46 PM

views 7

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित झाल्यानंतर ते आज दिल्लीला रवाना झाले. तिथं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदीच्छा भेट घेतली.    राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून, विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची ...

August 18, 2025 2:50 PM August 18, 2025 2:50 PM

views 3

रालोआकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राज्यपाल दिल्लीला रवाना

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे.    राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून, विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्...

August 18, 2025 2:33 PM August 18, 2025 2:33 PM

views 2

भारतातून कांद्याची आयात करायला बांगलादेश सरकारची परवानगी

बांग्लादेशामध्ये कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी भारतातून कांद्याची आयात करायला बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं परवानगी दिली आहे. भारतातून पाठवण्यात आलेली १५० टन कांद्याची पहिली खेप काल दुपारी बांगलादेशात पोहोचली. २९ टन भारतीय कांद्याची शेवटची खेप २ मार्च रोजी बांग्लादेशात पाठवण्यात आली होती. स्...

August 18, 2025 1:45 PM August 18, 2025 1:45 PM

views 48

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर पोहोचली आहे. काल चंबा आणि कांगरा जिल्ह्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती संचालन केंद्रानं दिली. दरडी आणि अचानक आलेल्या पुरामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह राज्यभरातले जवळपास ४०० रस्ते ...