राष्ट्रीय

August 25, 2025 2:55 PM August 25, 2025 2:55 PM

views 3

रशिया आणि युक्रेन यांच्यात १४६ युध्दकैद्यांची देवाणघेवाण

रशिया आणि युक्रेन यांनी १४६ युध्दकैद्यांची काल देवाणघेवाण केली. संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्तींनंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती रशियाच्या संरक्षण दलानं दिली. सुटका झालेल्या रशियन नागरिकांना बेलारुसमध्ये वैद्यकीय मदत देण्यात येत आहे.   युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर झेलेन्स्की या...

August 25, 2025 2:46 PM August 25, 2025 2:46 PM

views 2

शुभांशु शुक्ला यांचं लखनऊ इथे भव्य स्वागत

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं आज लखनऊ इथे त्यांच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि लखनऊच्या महापौर सुषमा खरकवाल यांनी त्यांचं लखनऊ विमानतळावर स्वागत केलं.   शुभांशु यांनी त्यांच्या शाळेत आयोजित केलेल्या विजयी संचलनात सहभाग घेत...

August 25, 2025 2:28 PM August 25, 2025 2:28 PM

views 4

अमित शहा यांची विरोधी पक्षांवर टीका

१३० व्या घटना दुरुस्ती विधेयकाविरुद्धच्या निदर्शनं केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विरोधी पक्षांवर टीका केली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, शहा यांनी आरोप केला की विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात असतानाही सरकार स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.   त्यामुळे विध...

August 25, 2025 1:29 PM August 25, 2025 1:29 PM

views 2

गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा असलेली एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोने गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा एक टप्पा असलेली एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. चाचणी यशस्वी झाल्याची माहिती इसरोने आपल्या समाज माध्यमावर दिली आहे. काल श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात झालेली ही चाचणी इसरो, भारतीय हवाई दल, DRDO, भारतीय नौदल...

August 25, 2025 1:22 PM August 25, 2025 1:22 PM

views 19

उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी

उत्तर प्रदेशात बुलंदशहर इथे भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर आणि कंटेनरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर ४५ जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग ३४ वर घाटाल इथे काल रात्री हा अपघात झाला. हा ट्रॅक्टर कासगंजकडून राजस्थानात गोगामेडी इथे जात होता.   या ट्रॅक्टरमध्ये ६१ प्रवासी प्रवास कर...

August 25, 2025 10:46 AM August 25, 2025 10:46 AM

views 38

हिमाचलप्रदेशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊसाचा जोर सुरूच आहे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूर, ठिकठिकाणी पाणी साचणं आणि भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्य आपत्कालीन केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि 482 रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत....

August 25, 2025 10:00 AM August 25, 2025 10:00 AM

views 1

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी शहरी विकास, उर्जा, रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रातील विविध पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या विकासप्रकल्पांची पायाभरणी अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर त्यांच्या हस्ते आज होणार आहे. यामध्ये 65 किमी लांबीच्या महेसाणा-पालनपूर रेल्वे...

August 24, 2025 3:38 PM August 24, 2025 3:38 PM

views 41

अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचं अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन

स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं, अस केंद्रीय गृहमंती अमित शाह यांनी म्हटलं आहे.  त्यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उदघाटन क...

August 24, 2025 3:29 PM August 24, 2025 3:29 PM

views 1

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या ‘कार ऑन ट्रेन’ सुविधेला सुरुवात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने 'कार ऑन ट्रेन’ अर्थात आपल्या गाडीसह कोकणात येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याची सुरुवात कालपासून झाली.   काल दुपारी साडे तीन वाजता कोलाड स्थानकावरून निघालेली कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन रात्री अकरा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नांदगाव रे...

August 24, 2025 3:06 PM August 24, 2025 3:06 PM

views 2

बिहारमधल्या नद्यांच्या पाणीपातळीत अनपेक्षितरित्या वाढ

झारखंडमधल्या धरणांमधून काल रात्री उशिरा फाल्गु नदीत पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे बिहारमधल्या फाल्गु, लोकायिन, मूहाने आणि इतर पावसाळी नद्यांच्या पाणीपातळीत अनपेक्षितरित्या वाढ झाली आहे.   यामुळे नालंदा, जेहानाबाद आणि गया जिल्ह्यांमध्ये पूर आला असून नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे, तसंच पिकांचं ...