राष्ट्रीय

August 28, 2025 3:00 PM August 28, 2025 3:00 PM

views 2

जम्मू- श्रीनगर महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशीही बंद

जम्मू- काश्मीरमध्ये जम्मू- श्रीनगर महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद राहिला. या भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून त्यामुळे सुमारे ६०० वाहनं विविध ठिकाणी अडकून पडली आहेत.   बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं महामार्ग  मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. किश्तव...

August 28, 2025 2:40 PM August 28, 2025 2:40 PM

views 3

पंजाबमधे आलेल्या पुरामुळे नागरिकांना मोठा फटका

पंजाबमधे आलेल्या पुरामुळे नागरिकांना कालची रात्र घराच्या छतावर बसून काढावी लागली. पुरात मोठ्या प्रमाणात पिकांचंही नुकसान झाल्याचं प्रशासनानं सांगितलं.   होशियारपूर, जलंधर, कपूरथला, आनंदपूर साहिब, रोपर या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. देशाच्या सीमेवरले सीमा सुरक्षा दलाचे अनेक तपासणी नाके ही ...

August 28, 2025 1:42 PM August 28, 2025 1:42 PM

views 3

स्वदेशी ही भारताची खरी शक्ती- केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

स्वदेशी ही भारताची खरी शक्ती असून देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला स्वदेशीचा स्वीकार करावा लागेल, असं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.   एक्स या समाज माध्यमावर स्वदेशी अपनाओ' मोहिमेबद्दल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, स्वदेशी हे फक्त एक कापड किंवा वस्तू नसून तो देश...

August 28, 2025 1:17 PM August 28, 2025 1:17 PM

views 7

प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११ वर्षे पूर्ण

प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत. १५ ऑगस्ट २०१४ ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची सुरूवात केली होती. देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठीची ही सर्वसमावेशक योजना आहे. या योजनेअंतर्गत ५६ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून, बँकिंग सेवा देशाच्या का...

August 27, 2025 8:16 PM August 27, 2025 8:16 PM

views 15

निर्यात वाढवण्यासाठी ४० देशांमध्ये भारतीय वस्तूंचा प्रचार-प्रसार करायचा भारताचा निर्णय

भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतानं ४० इतर देशांमध्ये भारतीय वस्तूंविषयी जनजागृती करायचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, कॅनडा, तुर्किये, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा यात समावेश आहे. या देशांमध्ये व्यापार मेळावे, ...

August 27, 2025 8:14 PM August 27, 2025 8:14 PM

views 5

पीएम स्वनिधी योजनेच्या मुदतवाढीला आणि अतिरीक्त कर्ज द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. त्यानुसार पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना १० ऐवजी १५ हजार आणि दुसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना २० हजार ऐवजी २५ हजार रुपये कर्ज मिळेल. तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना मात्र ५० हजार रुपयेच कर्ज...

August 27, 2025 8:09 PM August 27, 2025 8:09 PM

views 6

वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याठिकाणी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.   जम्मूमध्ये २४ तासात ३८० मिलीमीटर पा...

August 27, 2025 6:30 PM August 27, 2025 6:30 PM

views 16

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं नवी दिल्लीत निधन

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९९२ च्या तुकडीतले गौर यांनी गंगटोक इथल्या आकाशवाणी केंद्रातल्या प्रादेशिक वृत्त विभागात सेवेला प्रारंभ केला होता.   सध्या ते नवी दिल्लीत वृत्त सेवा विभागात कार्यरत होते. पत्रसूचना कार्याल...

August 27, 2025 6:27 PM August 27, 2025 6:27 PM

views 9

पंजाबमध्ये रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण

पंजाबमधे रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. रणजित सागर धरण आणि पोंग धरणांनी कमाल क्षमता गाठली असून गेल्या आठवड्यापासून भाक्रा धरणातून नियंत्रित पद्धतीनं पाणी सोडण्यात आलं.   सखल भागात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी किंवा मदत छावण्यांमध्ये जाण्याच्या ...

August 27, 2025 5:34 PM August 27, 2025 5:34 PM

views 2

संरक्षण मंत्रालय आणि क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार

संरक्षण मंत्रालयानं आज दिल्लीत क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडियाबरोबर एक सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराचा उद्देश ६३ लाखांहून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी निवृत्ती वेतन , आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि गुणवत्ता सेवा बळकट करणं हा आहे. या सामंजस्य करारांतर्गत माजी सैनिक कल्याण विभागाला डिजिटल म...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.