डीडी बातम्या

January 8, 2026 4:36 PM January 8, 2026 4:36 PM

views 3

येत्या १५ तारखेला वसई-विरारमधे मतदारांना हॉटेल बिलावर १५ टक्के सवलत

येत्या १५ तारखेला होणाऱ्या वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हॉटेल बिलांमध्ये तसंच रिक्षा भाडं आणि बस तिकीटांवर विशेष सवलत देण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात पालिकेने एक अधिकृत पत्रक जारी केलं आहे.    त्यामुळे आता वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना हॉटेल...

January 2, 2026 3:37 PM January 2, 2026 3:37 PM

views 6

डॉ. टेस्सी थॉमस आणि डॉ. गगनदीप कांग यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात डॉ. अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ. टेस्सी थॉमस यांची,  तर डॉ. रा. वि. साठे जीवनगौरव पुरस्कारासाठी लस संशोधन कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ. गगनदीप कांग यांची निवड झाल...

January 1, 2026 12:02 PM January 1, 2026 12:02 PM

views 9

डीआरडीओच्या दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने काल ओडिशाच्या किनारपट्टीवरून दोन प्रलय या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. क्षेपणास्त्रांच्या वापराच्या मूल्यांकन चाचणीचा भाग म्हणून याचे प्रक्षेपण करण्यात आले. चांदीपूर इथून प्रक्षेपित केलेली ही क्षेपणास्त्रे नियोजित मार्गाने गेली आहेत. प्रलय ...

December 31, 2025 4:27 PM December 31, 2025 4:27 PM

views 71

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या नामांकन अर्जांची छाननी

महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या अर्जांच्या छाननीला सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. २ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारील...

December 31, 2025 3:33 PM December 31, 2025 3:33 PM

views 10

चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य

अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य दिली जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळानं याला आज मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यटन महामंडळाची ही जमीन वापराविना पडून होती. त्यामुळं संस्थानानं...

December 28, 2025 7:15 PM December 28, 2025 7:15 PM

views 12

  पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी

  मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून  उभारण्यात आलेल्या या  बंधाऱ्यामुळं पावसाचं पाणी अडवलं जाणार आहे.   त्यामुळं  भूजल पातळी वाढून स्थानिक शेतीसाठी  पुरेसा जलसाठा निर्माण हो...

December 14, 2025 8:06 PM December 14, 2025 8:06 PM

views 64

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नेमणूक झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळाने ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नितीन नोबिन सध्या बिहार मंत्रिमंडळात मंत्री असून ते जे पी नड्डा यांच्याकडून अध्यक्षप...

December 6, 2025 8:25 PM December 6, 2025 8:25 PM

views 51

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे केंद्र सरकारचे इंडिगोला आदेश

इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याची प्रलंबित प्रक्रिया उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगोला दिले आहेत.   (विमानाची वेळ बदलण्यासाठी प्रवाशांकडून कुठलेही शुल्क आकारु नका. त्याचप्रमाणे प्रवाशांचं साहित्य...

December 2, 2025 8:19 PM December 2, 2025 8:19 PM

views 19

मतदार याद्यांचं पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून दोन वेळा तहकूब झालं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिज...

November 30, 2025 7:01 PM November 30, 2025 7:01 PM

views 44

एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५० धावांचं आव्हान

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज झारखंडमध्ये रांची इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५० धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३४९ ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.