डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ विजयी

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी काल चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. प्रियांका इंगळे हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघानं काल सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियावर 175-18 असा दणदणीत विजय मिळवला. तर अटी-तटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघानंही ब्राझीलवर 64-34 गुणांनी मात केली. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकरला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आलं. पबरी साबरला सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.