December 6, 2025 9:30 AM December 6, 2025 9:30 AM
4
बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम सुरू
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम नुकतीच सुरू झाली आहे. या अंतर्गत पुण्यात होत असलेल्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून.... बाल विवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात पुणे जिल्ह्यातही झाली असून पुरंदर तालुक्यात 25 गावांमध्ये...