November 1, 2025 10:08 AM

views 46

पोलीस दलांतील कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं जाहीर, महाराष्ट्रातल्या नऊ जणांचा समावेश

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं काल जाहीर करण्यात आली. एकंदर 1 हजार 466 पोलीस कर्मचाऱ्यांना ही पदकं जाहीर झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या नऊ जणांचा समावेश आहे. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा, न्यायवैद्यक विज्ञान आदी चार क्षेत्रातील उत्कृष्ट का...

November 1, 2025 9:20 AM

views 62

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राज्यासह देशात एकता दिवस म्हणून साजरी

सरदार वल्लभभाई पटेल यांना देशभरातून काल आदरांजली वाहाण्यात आली. अढळ संकल्प, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्व असणारे दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माते, ज्यांनी राष्ट्राला एकत्र आणण्याचे कार्य केले अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली.   तर संस्थानांचं विलीनीकरण आणि देश...

October 31, 2025 8:31 PM

views 30

क्रांतिकारकांना आर्य समाजापासून प्रेरणा मिळाली – प्रधानमंत्री

आर्य समाज ही प्रखर राष्ट्रवादींची संघटना आहे, ही संघटना निर्भयपणे भारतीयतेबद्दल बोलते. लाला लजपत राय आणि राम प्रसाद बिस्मिल यांसारख्या क्रांतिकारकांना आर्य समाजापासून प्रेरणा मिळाली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.  दिल्लीतील आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात प्रधानमंत्री बोलत होते. दुर्द...

October 31, 2025 7:39 PM

views 27

आकाशवाणी भवन इथं राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी घेतली स्वच्छता प्रतिज्ञा

नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आज ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ या कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. ‘स्वछता हीच  सेवा’ या अभियानाच्या पाचव्या भागातल्या विशेष मोहिमे अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि त्यांच्या संस्थांच्या उपक्रमांची माहिती मुरुगन यांनी आकाशवाणी भव...

October 31, 2025 7:03 PM

views 45

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी

मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. मात्र  भारताच्या फलंदाजांनी अक्षरशः हाराकिरी केली. अभिषेक शर्माच्या ६८ धावा केल्या. त्याखालोखाल हर्षित राणानं ३५...

October 31, 2025 8:33 PM

views 50

विकसित भारत साकारण्यासाठी संघटित होऊन स्वतःला समर्पित करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी संघटित होऊन स्वतःला समर्पित करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या एकता नगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात ते बोलत होते. २०१४ पासून सर...

October 31, 2025 6:56 PM

views 63

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर झाला आहे. रोख एक लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असा या पुरस्काराचं स्वरूप असून त्याचं वितरण लवकरच होणार आहे. सन २०१० पासून सुरू झालेला हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुसुमाग्र...

October 31, 2025 6:50 PM

views 32

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केलं. तसंच दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प...

October 31, 2025 3:14 PM

views 73

देशाला एकसंध राखण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान-अमित शहा

भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध राखण्यात आणि आजच्या भारताच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त नवी दिल्लीत आयोजित रन फॉर यूनिटीला त्यांनी आज प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.    सर...

October 31, 2025 3:12 PM

views 30

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी गडगडली

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज मेलबर्न इथं सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र, भारतीय संघाची फलंदाजी चांगलीच गडगडली.